राधाकृष्ण विखे पाटील : जिल्हा विभाजनाचा विषय फक्त अहिल्यानगर पुरताच मर्यादित नाही म्हणून…
२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी प्रलंबित आहे.हा केवळ अहिल्यानगरचा विषय नाही.विभाजन करण्याचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे.त्यामुळे त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही,असे स्पष्टीकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना बोलताना दिले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वारंवार जिल्हा विभाजनाचा आग्रह असून या पार्श्वभूमीवर विखे यांनी ही … Read more