India Vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान दुबईत कोण भारी ? सामना होण्याआधी ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड वाचा !

India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा कायमच रोमांचक ठरतो. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी हे दोन संघ जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा जगभरातील करोडो क्रिकेटप्रेमी या सामन्याकडे डोळे लावून बसतात. आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (DICS) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. … Read more

होळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट ! महागाई भत्ता 3% वाढणार की 4% ; AICPI ची आकडेवारी समोर ! वाचा….

DA Hike 2025

DA Hike 2025 : वर्ष 2025 हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरणार आहे. अपेक्षेप्रमाणे केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच आठवावेतन आयोगाची घोषणा केली आहे आणि आता त्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे. खरे तर महागाई भत्ता हा दरवर्षी वाढत असतो यात काही नवीन नाही. मात्र महागाई भत्ता नेमका कितीने वाढणार? याविषयी जाणून घेण्याची सरकारी … Read more

Shubman Gill कसा बनला क्रिकेटचा सुपरस्टार ? जाणून घ्या शेतकऱ्याचा मुलगा ते जगातील नंबर १ फलंदाजाची कहाणी

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे शुभमन गिल. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने अल्पावधीतच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वतःचे नाव मोठ्या दिग्गज खेळाडूंसोबत नोंदवले आहे. परंतु एक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला शुभमन गिल नंबर १ … Read more

ICICI Bank, TCS समवेत ‘हे’ 5 स्टॉक लॉन्ग टर्ममध्ये देणार जबरदस्त परतावा ! 67% रिटर्न…. टॉप ब्रोकरेजचा सल्ला

5 Stock To Buy

5 Stock To Buy : शेअर बाजारात सध्या घसरण होत असल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. 21 फेब्रुवारी 2025 रोजी देखील भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आले. ट्रेडच्या सुरवातीला 30-share BSE बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 202.21 अंकांची घसरण झाली अन 75,533.75 वर पोहचले. NSE निफ्टी सुद्धा 63.5 पॉईंट्सने घसरून 22,849.65 वर आले. दुपारी 1.40 वाजता, बीएसई सेन्सेस 0.80 … Read more

आमदारांची खोली ‘हायजॅक’? सत्यजित तांबे- अमोल खताळ संघर्ष चव्हाट्यावर ! खोली नंबर २१२ चा वाद तापला!

संगमनेर मतदार संघातील जनतेच्या हिताविरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी कट रचल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. विधान भवनातील आमदार निवास क्रमांक 212 च्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेतील परंपरेनुसार, एखादा आमदार पराभूत झाल्यास त्याच्या खोलीचा ताबा नव्या विजयी आमदाराला दिला जातो. … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषद भरती रखडली! १८ महिन्यांनंतरही शेकडो जागा रिक्त

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीत एक मोठा विरोधाभास पाहायला मिळत आहे. एका बाजूला यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी झगडत असताना, जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी मात्र उमेदवारांची टंचाई भासू लागली आहे. तब्बल 937 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही 50 टक्के जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांत पात्र उमेदवार मिळाले नाहीत किंवा ज्या … Read more

जलजीवन योजनेच्या कामाचा ‘स्पीड ब्रेकर’! ठेकेदारावर कारवाई का होत नाही ?

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर आणि इतर सात गावांसाठी नियोजित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही योजना एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे या योजनेच्या कामाला अजूनही एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. परिणामी, गावकऱ्यांना २०२५ च्या उन्हाळ्याऐवजी २०२६ च्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळेल. ३४ कोटींच्या योजनेच्या संथ प्रगतीमुळे … Read more

GK2025 : रेल्वेचं मायलेज किती ? एकदा टाकी भरली तर किती किलोमीटर प्रवास होतो

GK2025: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे परिवहन नेटवर्क आहे. रोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, मात्र आपल्यापैकी अनेकांना हे माहित नसेल की ही मोठी लोखंडी गाडी चालवण्यासाठी किती इंधन लागते, तिचे मायलेज किती असते आणि एकदा टाकी फुल केल्यावर ती किती लांब प्रवास करू शकते. चला तर मग, डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वेबाबत … Read more

PM Awas Yojana : जिल्ह्यात ८१ हजार घरकुले मंजूर ! अमित शाह यांच्या हस्ते होणार वाटप

अहिल्यानगर : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे.जिल्हास्तरावर हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने सहकार सभागृहात दुपारी ३ वाजता होणार असून त्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण … Read more

50 हजारात सूरु होतो ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 1.50 लाखापर्यंत कमाई होणार !

Business Idea 2025

Business Idea 2025 : तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे का? अहो मग थांबा आजची ही बातमी पूर्ण वाचा, कारण की ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. खरंतर अनेकांना व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे काही सुचत नाही. दरम्यान जर तुमचीही अशीच अडचण असेल … Read more

Jamin Mojani : एक हेक्टर आता केवळ तासाभरात मोजले जाणार, पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकरी अडचणीत

Jamin Mojani : शेतीच्या मोजणी प्रक्रियेत प्रचंड सुधारणा होत असून, नवीन रोव्हर तंत्रज्ञानामुळे आता एक हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ एका तासात पूर्ण केली जात आहे. भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणीचे व्हर्जन-२ लागू केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे, आणि आता कोणतीही मोजणी रोव्हरच्या मदतीने सुलभपणे पार पडत आहे. मोजणी प्रक्रिया डिजिटल आणि अचूक! नवीन प्रणालीनुसार, मोजणी … Read more

मावस दिरानेच केला भावजयीचा खून ! ‘या’ ठिकाणची घटना ; आरोपीस अटक

२२ फेब्रुवारी २०२५ अकोले : मावस दिराने दारूच्या नशेत भावजयीचा खून केला.ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री दहाच्या नंतर उंचखडक बुद्रुक शिवारात घडली.शुक्रवारी पहाटे खून झाल्याचे उघड होताच अकोले पोलिसांनी आरोपी राजू शंकर कातोरे (वय ५४) यास ताब्यात घेतले.जिजाबाई शिवराम खोडके (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. उंचखडक बुद्रूक शिवारात भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील … Read more

एकनाथ शिंदेंचा राजकीय डाव सुरू? महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण !

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील निर्णयांबाबत मोठी चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका आणि मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाढलेली दरी हे या चर्चांचे मुख्य कारण आहे. काही महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकींना शिंदे गैरहजर राहिले, तसेच “मला … Read more

Nagar Urban Bank नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे !

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी १०५ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून,आता पर्यंत सुमारे १५ ते २० आरोपींना अटक झालेली आहे.उर्वरित आजही उजळ माथ्याने फिरत आहेत.पोलिसांचा तपास धिम्या गतीने सुरू असून,या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. … Read more

अतिक्रमणामध्ये टपरी काढली ! सलून व्यवसायिकाने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली…

अतिक्रमण कारवाईमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने एका सलून व्यावसायिकाने नैराश्यातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलाजवळील ढोरा नदीत उडी घेऊन पांडुरंग रामभाऊ शिंदे (वय 50) यांनी आत्महत्या केली. बुधवारी (दि. 19) ते बेपत्ता झाले होते, त्यानंतर आज शुक्रवारी (दि. 21) दुपारी त्यांचा मृतदेह नदीत सापडला. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ … Read more

Shaktipeeth Highway : नागपूर ते गोवा अवघ्या ११ तासांत ! भूसंपादनाची प्रक्रिया कधी सुरू होणार ?

महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मानला जाणारा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प आता पुन्हा मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागपूर ते गोवा हे २१ तासांचे अंतर अवघ्या ११ तासांवर आणणाऱ्या या महामार्ग प्रकल्पाची कामे विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थगित करण्यात आली होती, मात्र आता त्यास नव्याने चालना देण्यात आली आहे. लवकरच या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार … Read more

Sambhaji Maharaj यांच्याबद्दल Wikipedia वर वादग्रस्त लिखाण ! त्या चार संपादकांवर गुन्हा दाखल

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रासंदर्भात विकिपीडियावर आक्षेपार्ह माहिती प्रकाशित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. सायबर सेलने विकिपीडियाला अनेक ई-मेल … Read more

राज्यात सुरु होणार अशा पद्धतीच्या नवीन शाळा ! आवडीनुसार विद्यार्थ्यांची छाननी करून दिला जाणार प्रवेश

२२ फेब्रुवारी २०२५ पुणे : शैक्षणिक वर्ष १ एप्रिल पासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदा पासूनच (२०२५-२६) करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. याकरिता सर्व शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी जिल्हा, तालुकास्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक … Read more