कोपरगावात दुध-साखर एकत्र येणं अशक्य ? विखे पाटील आणि कोल्हे…
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कोपरगाव तालुक्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना, “दुध आणि साखर एकत्र येणं अवघड आहे,” असं वक्तव्य केलं आहे. या विधानामुळे कोपरगावातील राजकीय हालचालींना एक नवा रंग मिळाला आहे. विखे पाटील यांचा कोपरगाव दौरा सोमवारी कोपरगाव दौऱ्यावर आलेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वस्तीवरील भेट चर्चेत होती. यापूर्वी त्यांचे कोल्हे … Read more