राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य ; फास्टॅग नसल्यास १ एप्रिलपासून दुप्पट पथकर
८ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना १ एप्रिल २०२५ पासून फास्टॅग लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रि मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.सर्व वाहनांचा पथकर (टोल) त्या दिवसापासून केवळ फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे.या निर्णयामागे वाहतूक कोंडी कमी करण्याचा तसेच इंधनाची व वेळेची बचत करण्याचा विचार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग … Read more