तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

ज्यांची नावं घेताय त्यांच्यामुळेच कालपर्यंत सत्तेत होता; संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांना शिवसेनेच्या संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरु होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारामुळे नवे सरकारदेखील स्थापन झाले. मात्र अद्यापही शिवसेनेतील वाद संपताना दिसत नाही. बंडखोरांनी ज्या चार लोकांची नावं घेतली त्या चार … Read more

‘त्या’ ४ जणांमुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ही अवस्था; गुलाबराव पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : बहुमत चाचणीनंतर राज्यात शिंदे सरकार सत्तेत आले. शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला गेला. हा प्रस्ताव जिंकण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आणि शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी सभागृहामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. त्या 4 लोकांच्या कोंडाळ्याने आमच्या उद्धव साहेबांना … Read more