Business Idea : मस्तच…! सरकारच्या 90% सबसिडीत सुरु करा हा व्यवसाय, दरमहा मिळतील लाखो रुपये; पहा सविस्तर

Business Idea : भारत हा कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे. पशुसंवर्धनही येथे महत्त्वाची भूमिका बजावते. देशातील छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी अतिरिक्त उत्पन्नासाठी पशुपालनाचा अवलंब करतात. शेळीपालन (Goat rearing) हे शतकानुशतके चालत आले आहे. शासनाकडून अनुदान मिळते शेळीपालनाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. शेळीपालन हा एक व्यावसायिक व्यवसाय मानला … Read more

Olive Trees Farming : ‘या’ झाडाच्या लागवडीतून महिन्याला कमवा लाखो रुपये, कसं ते जाणून घ्या

Olive Trees Farming : भारत (India) हा कृषिप्रधान देश (Agricultural country)असून अनेक जण नोकरी न करता शेतीचा (Agriculture) पर्याय शोधत आहेत. शेतीत सध्या नवनवीन प्रयोग केले जात आहेत. सध्या ऑलिव्हच्या लागवडीतून (Olive Cultivation) जास्त पैसे मिळत असल्याने बरेच शेतकरी ऑलिव्हची लागवड करत आहेत. जर उत्पादनाचा विचार केला तर राजस्थानमध्ये या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. … Read more

Sarkari Yojana Information : महिलांनी कमी खर्चात मिळवा मोठा नफा ! सरकारकडून घ्या गाभण शेळी, असा होईल लाभ

Sarkari Yojana Information : भारत देश हा कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे. देशात शेतीच्या बरोबरच अनेक जोडधंदे केले जातात. मात्र अपुरे भांडवल असल्याने गरीब लोकांना आर्थिक चालना (Economic growth) मिळत नाही. यासाठी सरकारची एक योजना तुमची मदत करेल, याविषयी जाणून घ्या. आजच्या काळात महिला पशुपालनाचे कामही कुशलतेने हाताळत आहेत. ग्रामीण भागात शेळीपालन अधिक केले जाते. … Read more

Farming Buisness Idea : बांबू शेती करा आणि करोडपती व्हा ! जाणून घ्या या शेतीबद्दल

Farming Buisness Idea : देशात शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भारताला (India) कृषिप्रधान देश (Agricultural country) म्हणून ओळखले जाते. तसेच आता केंद्र सरकारकडून देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत आहे. तसेच शेतकरी (Farmers) देखील पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. तुम्ही असा व्यवसाय (Buisness) करण्याचा विचार करत आहात, ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून … Read more

Farming Buisness Idea : पडीक जमिनीत लावा फक्त ३० हजारांत ही झाडे, आणि कमवा ७० लाखांपर्यंत नफा

Farming Buisness Idea : भारतामध्ये (India) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भारताला कृषी प्रधान देश (Agricultural country) म्हणून ओळखले जाते. तरुण शेतकरी (Young farmer) आता शेती करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आधुनिक शेती (Modern agriculture) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु असे असूनही त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. यामुळेच अशा शेतकऱ्यांची (Farmer) आर्थिक स्थिती … Read more

Farming Buisness Idea : कमी पैशात सुरु करा हा व्यवसाय ! होईल लाखोंचा नफा, जाणून घ्या

Farming Buisness Idea : भारतामध्ये (India) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे भारताला कृषी प्रधान देश (Agricultural country) म्हणून ओळखले जाते. तरुण शेतकरी (Young farmer) आता शेती करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आधुनिक शेती (Modern agriculture) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आजकाल शेती हे केवळ उपजीविकेचे साधन राहिलेले नाही. अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत आणि … Read more

Farming Buisness Idea : फक्त 20,000 रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दरमहा कमवा लाखो रुपये

Farming Buisness Idea : भारत (India) हा कृषिप्रधान देश (Agricultural country) म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. तसेच लॉकडाऊन च्या काळात अनेक तरुण वर्ग शेतीकडे वळला आहे. आधुनिक शेती करण्याकडे आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्याकडे शेतकरी लक्ष देत आहे. जर तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवून व्यवसाय सुरू करायचा असेल तर … Read more

Integrated Farming : एकात्मिक शेतीचा संजय यांचा प्रयोग ठरला सक्सेसफुल; दोन एकर शेतीतून मिळवत आहेत पाच लाखांचे उत्पन्न

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Integrated Farming : भारत एक शेतीप्रधान देश (Agricultural Country) आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) दुप्पट करण्यासाठी मायबाप सरकार शासन स्तरावर नेहमीच प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीऐवजी एकात्मिक शेती तंत्राचा (Integrated farming techniques) वापर केल्यास त्यांचे उत्पन्न आठ ते दहा पटीने वाढू शकते. बिहार राज्यातील (Bihar) औरंगाबाद जिल्ह्याच्या … Read more

Basil Farming : शेतकरी मित्रांनो लखपती बनायचं का? मग करा या पिकाची शेती आणि बना मालामाल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- भारत एक शेतीप्रधान देश (Agricultural country) आहे, कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर (Agricultural Sector) अवलंबून आहे. देशातील बहुसंख्य लोक आपला उदरनिर्वाह शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर करीत आहेत. यामुळे देशाची जीडीपी सुधारण्यासाठी शेतीक्षेत्र पुढे आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात … Read more

Farmer Success : एका टेक्निकमुळे हा शेतकरी बनला मालामाल!! लाखोंचे उत्पादन शिवाय पुरस्काराने झाला सन्मानित

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Formal success story : आपला देश कृषिप्रधान देश (Agricultural country) म्हणुन विख्यात आहे कारण की देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. देशातील बहुतांशी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती क्षेत्र आहे. छत्तीसगड राज्याच्या (Chhattisgarh) रायगड जिल्ह्यातील सारंगढ तहसील मधील मौजे माणिकपूर गावात राहणारे खीरसागर पटेल यांच्या उपजीविकेचे मुख्य … Read more

Farmer Success Story: पारंपरिक पिकाला फाटा देत ‘या’ पिकाची लागवड केली अन लीलाबाई सक्सेसफुल झाल्या……..!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Silk farming : भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) असला तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी संकटांमुळे कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा (Farmer) पुरता भरडला जात आहे. मात्र असे असले तरी राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या जिद्दीने व … Read more

Farming Tips: उडीद लागवड केली आहे का? मग या गोष्टींची काळजी घ्या आणि कमवा बक्कळ नफा

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करत असतात. आज आपण उडीद लागवडीविषयी (Urad cultivation) काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. उडद हे एक कडधान्य पीक (Cereal crop) आहे. हे असे पीक आहे, ज्यामध्ये पोषक … Read more

Agricultural News : शेती तोट्याचाच सौदा!! फक्त दीड वर्षात उत्पादन खर्चात दुप्पट वाढ; शेतकरी राजा बेजार

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Krushi news : भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीवर आधारीत आहे. देशाची जीडीपी (GDP) देखील शेतीवर आधारीत आहे. मात्र शेतीमाल उत्पादीत करण्यासाठी आवश्यक किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने शेतीचा खर्च (Cost of farming) सातत्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत डिझेल, खते, बियाणे, मजुरी … Read more

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकरी शेतीमाल बांधावरून थेट सातासमुद्रापार विकता येणार; कसा घ्यावा योजनेचा लाभ जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Government scheme : भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती क्षेत्रातून निघणाऱ्या उत्पादनावर अवलंबून आहे. पण शेतीमालाचे सतत कमी होत असलेले दर यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेती क्षेत्राकडे पाठ फिरवत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार वेळोवेळी योजना आखत असते. त्यातच … Read more

काय सांगता! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरु करा ‘या’ पिकाची लागवड; उत्पन्न मिळणार छप्परफाड….

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :- भारत एक कृषिप्रधान देश आहे, मात्र असे असले तरी अनेक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सुलतानी दडपशाहीमुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. असे असले तरी, शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते मात्र यासाठी शेतकरी … Read more

मायबाप सरकार ओडिसा सरकारचा हेवा वाटू द्या!! ओडिसा सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- भारत कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे म्हणून देशातील केंद्र सरकार (Central Government) तसेच अनेक राज्य सरकारे (State Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असतात. अनेक योजना सरकार दरबारी प्रलंबित असतात तर अनेक योजना अमलात आणल्या गेलेल्या असतात. ओडिसा सरकारदेखील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे … Read more

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more