‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत जिल्हे ! यादीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश

India's Richest Districts

India’s Richest Districts : भारत हा एक वेगाने प्रगती करणारा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनलाय. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आधी आपली इकॉनोमी पाचव्या … Read more

‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे ! भारतातील सुरक्षित शहरे कोणती ? यादीत महाराष्ट्रातील किती शहर ?

Worlds Safest City

Worlds Safest City : नुम्बेओची 2025 मधील सर्वाधिक सुरक्षित देशांची आणि सर्वाधिक सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. दरम्यान या संस्थेच्या 2025 च्या नवीनतम डेटाच्या आधारे जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? या यादीनुसार भारतातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे ? याचीच माहिती आज आपण … Read more

Air India विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात सांगितलेले फ्युल स्विच विमानात कुठे असतात ? हे चालू बंद करण्याचा अधिकार कुणाला ?

Air India Plane Crash

Air India Plane Crash : गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे Air India च्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. यात शेकडो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर  मग या विमान अपघाताचा विमान अपघात तपास संस्था AAIB कडून युद्ध पातळीवर तपास सुरू झाला आणि आता या तपास संस्थेकडून आपला प्राथमिक तपास अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, अहमदाबाद … Read more

12 जूनच्या अपघातात एअर इंडियाची चूक झाली की नाही ? तपास अहवाल जाहीर झाल्यानंतर एअर इंडियाचे पहिले विधान समोर

Ahmedabad Air India Plane Crash

Ahmedabad Air India Plane Crash : 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान लंडनला जात असताना  कोसळले. हा विमान अपघात एवढा भीषण होता की या विमानात असणारे 242 पैकी 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात एकूण 260 लोकांचा जीव गेला. या भीषण विमान अपघातामुळे संपूर्ण जगात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान या भीषण … Read more

अहमदाबादमधील विमान अपघाताचे सत्य अखेर जगासमोर ! उड्डाणं घेताच दोन्ही इंजिन पडलेत बंद आणि….; अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल काय सांगतो?

Air India Plane Crash

Air India Plane Crash : 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. हे Air India चे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जात होते. मात्र हे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले आणि या भीषण अपघातात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. खरंतर या विमानात एकूण 242 प्रवासी होते ज्यापैकी 241 लोकांना आपले … Read more

‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?

India's Largest City

India’s Largest City : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठी पाचव्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. काही अहवालातून देशातील अर्थव्यवस्था चौथ्या नंबर वर पोहोचली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत चौथा नंबर पटकावला असल्याचा अहवाल समोर येतोय. तर दुसरीकडे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार देशातील सर्वाधिक खोल Railway Station ! जमिनीपासून 100 फूट खाली असणार नवीन स्थानक

Maharashtra New Railway Station

Maharashtra New Railway Station : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. खरे तर देशातील रेल्वेचे नेटवर्क हे फारच विस्तृत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहोचलेली आहे आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात पोहोचली आहे. देशातील रेल्वे नेटवर्क बाबत बोलायचं झालं तर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, आपल्या देशात … Read more

‘ही’ आहेत भारतातील टॉप 10 श्रीमंत शहरे ! तुमच्या शहराचा नंबर कितवा ?

India's Richest City

India’s Richest City : भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताने जपानला मागे टाकत हा बहुमान पटकावलाय. पण तुम्हाला देशातील टॉप 10 श्रीमंत शहरांची नावे माहिती आहेत का? नाही ना मग आज आपण याचीच माहिती पाहणार आहोत. देशातील सर्वाधिक श्रीमंत … Read more

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी बातमी ! लवकरच जपानमधील 2 ट्रेन भारतात दाखल होणार, ‘या’ तारखेला सुरु होणार मार्ग

Mumbai Ahmedabad Bullet Train Project

Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतीय रेल्वे मध्ये गेल्या काही वर्षात मोठे अमूलाग्र बदल झाले आहेत. रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी रेल्वे कडून वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसांनी देशात बुलेट ट्रेन देखील सुरू होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गांवर देशातील … Read more

मुंबई – अहमदाबाद नंतर आता ‘या’ मार्गावर धावणार बुलेट ट्रेन ! कसा असणार रूट ? वाचा सविस्तर

Mumbai Ahmedabad Bullet Train Project

Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. कोळशावर धावणारी रेल्वे आता विजेवर धावू लागले आहे आणि येत्या काही दिवसांनी ती हायड्रोजनवर देखील धावणार आहे. सोबतच हायपरलुप ट्रेन सारखा वेगवान प्रकल्प देखील येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस मुळे वेगवान झाला … Read more

पराग देसाईंनी कसे केले ‘वाघ बकरी चहा’चे 2 हजार कोटींचे साम्राज्य उभे! शून्यातून कसा केला व्यवसाय उभा? वाचा यशोगाथा

parag desai

भारतामध्ये असे अनेक उद्योग व्यवसाय आहेत. आपण जर त्यांची यशोगाथा जर पाहिली तर अगदी शून्यातून सुरुवात करून हे व्यवसाय आज आकाशापर्यंत झेप घेत आहेत. या यशामागे नक्कीच त्या त्या व्यवसायिकांचे प्रचंड प्रमाणात असलेली मेहनत आणि व्यवसायासाठी लागणारे महत्वाचे कौशल्य कारणीभूत आहेत. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतील की काही हजार कोटींच्या घरात या … Read more

आनंदाची बातमी ! आता नासिकमधून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार किमान सेवा, प्रवाशांचा प्रवास होणार सुसाट

nashik news

Nashik News : नासिकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक नासिक येथील ओझर या ठिकाणी असलेल्या विमानतळावरून आता देशातील काही महत्त्वाच्या शहरांदरम्यान विमानसेवा सुरू केली जाणार आहे. इंडिगो या एअरलाइन्स कंपनीकडून ही विमान सेवा सुरू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नासिक येथील … Read more

मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..

Pune Nashik Travel

Mumbai Ahmedabad Highway : महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील एक प्रमुख औद्योगिक शहर अहमदाबाद या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासी प्रामुख्याने रस्ते मार्गे प्रवास करतात. यामुळे कायमच मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. काही भागात वाहतूक कोंडीही होते आणि काही ठिकाणी अपघात देखील मोठ्या … Read more

Raju Patil : ‘औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले पण अहमदाबादचे नाव कधी बदलणार?’

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग गुजरातमधल्या अहमदाबादचे नाव अजूनही का आहे? याबाबत गुजरातमधील नागरीक राज ठाकरे यांना साद घालत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत माहिती अशी की, … Read more

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये संपादित होणाऱ्या जमिनीच्या बाबतीत समोर आली ‘ही’ मोठी धक्कादायक माहिती; शेतकऱ्यांचा होतोय असा विश्वासघात, वाचा…..

Mumbai-Ahmedabad Bullet Train

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक आहे. हा पीएम मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. चालू वर्षात एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुकीचीं रणधुमाळी सुरू होणार असल्याने तसेच पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता केंद्र … Read more

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच ठरलं; ‘या’ दिवशी खुलणार ठाण्यातील डेपोसाठी टेंडर, प्रत्यक्ष कामाला यावेळी होणार सुरवात, वाचा

Mumbai-Ahmedabad Bullet Train

Bullet Train : या चालू वर्षात देशातील एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. शिवाय पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा देखील रणसंग्राम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकासाची कामे पूर्णत्वास नेली जात आहेत. आपल्या राज्यातही वेगवेगळी विकास कामे सध्या स्थितीला सुरू असून काही विकास कामांची मुहूर्तमेढ येत्या काही दिवसात रोवली जाणार … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईचा आशीर्वाद देखील घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील … Read more