अहमदनगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं; जिद्दीने फुलवली डाळिंबाची बाग, कमवलेत तब्बल 51 लाख
Ahmednagar Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून भारतातील पीक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत फळ पीक लागवडीला प्राधान्य दाखवले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होत आहे. डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या विविध पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील … Read more