अहमदनगर ब्रेकिंग : ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे सापडले !

Ahmednagar News

ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळल्याचे तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात काल बुधवारी उघडकीस आले. चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते. मात्र त्यावेळी उसतोडणी … Read more

सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे – आ. प्राजक्त तनपुरे

Prajakt Tanpure

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाला चांगलेच फैलावर घेत शेतकरी, दूध दर, वीज पुरवठा, पीक विमा व पाणी योजनांबाबत चांगलाच समाचार घेतला. शेतकरी विरोध थांबवत जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात केली आहे. यावेळी आ. तनपुरे म्हणाले की, नगर जिल्हा दुष्काळाच्या खाईत असताना राज्याने केवळ … Read more

Ahmednagar News : लाचलुचपत विभागाची कुणकूण लागताच तहसीलचा कर्मचारी फरार

Ahmednagar News

श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला; मात्र, याबाबतची कुणकुण लागताच तो कर्मचारी पळून गेल्याने लाचलुचपत विभागाची कारवाई फेल गेल्याच्या चर्चेला श्रीगोंद्यात उधाण आले होते. याबाबत चर्चेतून मिळालेल्या माहिती अशी की, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका नागरिकाला शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जमीन व प्लॉटची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत

Ahmednagar News

पाथर्डी शहरात बनावट कागदपत्र तयार करून जमीन व प्लॉटची परस्पर (मालकाशिवाय) विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. पोलिसांत बनावट खरेदी-विक्री केल्याचे दहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना तपासात काहीच कसे सापडत नाही, यातील खरे म्होरके पोलिसांना का सापडत नाहीत, टोळीवर कारवाई करा अन्यथा मला प्रशासनाच्या सहकार्याने बनावट कागदपत्रे तयार करून शहरातील महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीची व … Read more

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लुटणारी टोळी पुन्हा झाली सक्रिय !

gold theif

श्रीगोंदा तालुक्यात मागील पाच सहा दिवसांपूर्वी चिखली परिसरात झालेल्या सव्वापाच लाख रुपयांच्या लुटीच्या घटनेनंतर तालुक्यात महिनाभरात तब्बल चार ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा जोर धरत असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात फक्त एकच तक्रार दाखल असून, उर्वरित चर्चेतील प्रकरणे पोलीस ठाण्याबाहेरच चर्चा होऊन ती प्रकरणे दडपली जाणार की, गुन्हा दाखल होणार ? असा प्रश्न निर्माण होत असून, पोलिसांनी ‘अलर्ट’ … Read more

बिबट्याची दहशत ! रस्त्यातच मांडले ठाण विद्यार्थ्यांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ वस्ती भागात बिबट्याची दहशत आजही कायम आहे. रात्री भररस्त्यात बिबट्या बराच वेळ ठाण मांडून होता. सोमवारी रात्री गावातून वस्तीकडे जाणाऱ्या तरुणांना रस्त्याच्याकडेला कपाशी शेतात एक नव्हे तर तीन बिबटे दिसले. हे बिबटे बराच वेळ एकाच ठिकाणी तळ ठोकून होते. दिड दोन तासाने गावातून एकाच दुचाकीवर घराकडे जणाऱ्या … Read more

Ahmednagar News : ‘साकळाई’ला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेसाठी पाणी उपलब्धतेचा दाखल देण्यात येऊन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच निधी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी साकळाई कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी १६ एप्रिल २०१९ ला वाळकी येथे तत्कालीन … Read more

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या ‘त्या’ कंपनीवर गुन्हे दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले असताना व शेतकऱ्यांनी विमा रकमेचा हिस्सा भरून देखील पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कर्जत येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले.’ कंपनीला पत्र व्यवहार करून देखील प्रतिसाद मिळत नसून, जिल्हाधिकारी व कृषी कार्यालयाकडून सूचना आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश असताना … Read more

शेवगाव तालुक्यातील पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई, या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरव्हॉलमधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर व्हायरल होताच गेवराई नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत पाईपलाईनची दुरुस्ती केल्याने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टळला. पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा … Read more

लोकसभेसाठी ‘शिर्डी’त शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची भाऊगर्दी ! आता ‘या’ बड्या नेत्याने केला उमेदवारीवर दावा,राजकारण तापणार

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यांसुर अनेक पक्ष पक्षबांधणी,जनसंपर्क आदी कामांत गुंतले आहेत. येणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार हे नक्की. अहमदनगर जिल्ह्याची दक्षिणेची उमेदवारी जशी चर्चेत आहे. तशीच शिर्डीत शिवसेना (ठाकरे गट) यांची स्थिती झाली आहे. येथे लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. नुकतेच ज्येष्ठ नेते बबन घोलप यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर दावा … Read more

विळदघाटात ५०० एकर जमिनीवर एमआयडीसी, सुप्यातून पळून गेलेल्या कंपन्याही परत आणणार ! खा.विखे यांची मोठी घोषणा

Ahmednagar News

Ahmednagar News : खा. सुजय विखे दक्षिणेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. विविध कामांचा सपाटाच त्यांनी लावला आहे. आता त्यांनी सध्या बेरोजगारांना काम देण्यासाठी व औद्योगिकरणातून नगरचा विकास करण्यासाठी एमआयडीसीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी याचा पुनरोल्लेख करत एमआयडीसींबाबत सर्वाना शाश्वत केले. वडगाव गुप्ता (ता. नगर) येथे दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना साखर व डाळ वाटपाचा आयोजित कार्यक्रमात … Read more

शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक ! महावितरणविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल…

Ahmednagar News

Ahmednagar News : शॉर्ट सर्किटमुळे कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यात शेतकरी डॉ. प्रसाद होन यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीची पाहाणी करून तात्काळ मदत द्या, अन्यथा महावितरणच्या कारभाराविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बंधू अॅड. मधुकर होन … Read more

नगरकरांनो तुमच्या भागातील रस्त्यांचे कामे का रखडलीयेत ? हे घडतंय राजकारण..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह काही उपनगरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. अनेक भागात अर्धवट रस्ते तसेच राहिले आहेत. वरील सत्ताधाऱ्यांच्या स्थगिती राजकारणाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महाविकास आघाडी सरकारने नगर शहरातील विविध विकास कामांसाठी ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता परंतु सत्तांतर झाले आणि या मंजूर निधीला शिंदे सरकारने स्थगिती दिली. दरम्यान ७ डिसेंबरला … Read more

अभिमानास्पद ! अहमदनगरमधील ‘पूनम’ आता ‘युपी’ वॉरियर्सकडून खेळणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा देशाच्या नकाशावर नेहमीच उजागर राहिला आहे. ऐतिहासिक कामगिरी असो, की सांस्कृतिक अहमदनगरचे नाव नेहमीच उज्वल राहिले आहे. नुकतेच नाट्य व फिल्मी दुनियेत देखील अहमदनगरच्या मुलींनी स्थान मिळवल आहे. आता अहमदनगरच्या शिरपेचात देखील आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अहमदनगरची क्रिकेटपटू पूनम खेमनर हिने क्रिकेटविश्वात अहमदनगरचे नाव चमकवले आहे. … Read more

नगरमध्ये ‘राडा’ स्टाईल फोफावतेय ! किरकोळ कारणावरून गटतट एकमेकांना मारतायत, ना गुन्हा ना कारवाई.. सगळंच सिनेस्टाइल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह उपनगरामधील वातावरण कलुषित व्हायायला लागलं आहे. सहनशीलता राहिलीच नाही की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ कारणातून भांडणे करायची त्यानंतर लगेच मित्रांना बोलावून घ्यायचे व लगेच हाणामाऱ्या सुरु करायच्या असे वातावरण सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे याना ना कसली भीती ना कसला धाक. यावर ना गुन्हे दाखल होतात तर … Read more

शोध कुणबी नोंदींचा ! अहमदनगर जिल्ह्यात किती आढळल्या नोंदी? किती तपासले दस्तऐवज? अंतिम अहवाल नाशिक विभागाकडे गेलाय का? पहा सर्व माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलने झाली. मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण झाले. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी आंदोलने दररोज सुरु आहेत. याची दखल घेत शासनाने मराठा-कुणबी नोंदी तपासणीची विशेष मोहीम सुरु केली. या मोहिमेत सुमारे १ कोटी शासकीय दस्तऐवज तपासण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. तर तब्बल १ लाख ४७ हजार नोंदी मराठा … Read more

Ahmednagar News : एक रुपयांत पीकविमा ! दोन लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ, रब्बी पिकांसाठी कधी पर्यंत मुदत? पहा सविस्तर माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनातर्फे शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेंतर्गतच शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीकविमा सरकारने जाहीर केला. अवघ्या रुपयात विमा कवच मिळत असल्याने लाखो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. खरीप हंगामातील पिकांसाठी विमा कवच घेतल्यानंतर आता रबी पिकांसाठी विमा कवच शेतकरी घेत आहे. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी घेतला विमा? रबी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत … Read more

अण्णा पाठिमागे पळत आला..दरवाजा तोडून घरात घुसला..तो फाशी देऊन टाकणार होता नदीत..अण्णा वैद्य प्रकरणात नेमकं काय घडलं? मुलीने सांगितला आपबीतीचा थरार..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा अकोलेतील अण्णा वैद्य प्रकरणामुळे राज्यात गाजला. मुलीची छेड काढल्याने जमावाने केलेल्या हल्ल्यात मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) ठार झाला. त्याच्यावर या आधीही महिलांना मारून पुरून टाकल्याचा आरोप होता. आता या घटनेनंतर सदर पीडितेने आपबिती सांगितली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता तिच्या मैत्रिणीकडे चालली होती. अण्णा वैद्य … Read more