CM of Maharashtra : आता शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री पदावरच दावा, बोलून दाखवली इच्छा

CM of Maharashtra : राज्यात अनेक घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आमदारांचे समर्थन होते. असे असताना आता याच चाळीस पैकी एका आमदाराने आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे आता याची एकच चर्चा रंगू लागली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा व्यक्त … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता ‘या’ एटीएम सारख्या दिसणाऱ्या किऑस्क मशीनमुळे सात-बारा, आठ-अ, जुने फेरफार इत्यादी सुविधा मिळणार एका क्लिकवर

agriculture news

Agriculture News : सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता सातबारा उतारे तसेच इतर तत्सम सुविधेसाठी शासकीय कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये, यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील … Read more

अभिमानास्पद ! विदर्भातील मराठमोळा शेतकरी थेट आयएएस अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन; वाचा नेमका काय आहे हा माजरा

maharashtra news

Maharashtra News : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळीराजा हा कणा आहे. पण आजही उच्चभ्रू समाजात शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे. शेतकरी म्हटलं म्हणजे अडाणी, अशिक्षित, गावठी असा समज समाजात पाहायला मिळतो. मात्र राज्यातील अनेकोनेक शेतकरी बांधवांनी आपल्या कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर शेती व्यवसायात अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. राज्यातील प्रयोगशील … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर 10 तासात एक शेतकरी आत्महत्या ; ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित. बळीराजा या अर्थव्यवस्थेचा कणा. हे आम्ही नाही तर मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ नमूद करतात. मग असे असतांना ज्यांच्या जोरावर देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे? हा प्रश्न आज पुन्हा उपस्थित झाला आहे. कारण की अमरावती जिल्ह्यात दर 10 तासात एक … Read more

खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला ; रब्बी हंगाम खतटंचाईमुळे जाणार ! युरिया टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त

Urea Shortage

Urea Shortage : यावर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला. खरिपात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. हे दुःख कसं-बस पचवून आर्थिक नुकसान झालेले असताना देखील पैशांची उभारणी करत रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. दरम्यान आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाणार असल्याचे चित्र आहे. खरं … Read more

Crop Damage Compensation : महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना 750 कोटींची मदत ; मंत्री उदय सामंत यांची माहिती

Crop Damage Compensation

Crop Damage Compensation : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अगदी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असच ठरलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालं मात्र नुकसान निकषात बसत नव्हतं. सुरुवातीला अतिवृष्टी झाली अन ज्या ठिकाणी 65 मीमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला ते शेतकरी बांधव निकषात बसले आणि त्यांना अतिवृष्टीची मदत मायबाप शासनाने देऊ केली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण 65 … Read more

Success Story : नादखुळा ! एका हेक्टरमध्ये 12 पिकांची सुरु केली शेती ; नैसर्गिक आपत्तीत देखील बनला लखपती

success story

Success Story : शेतीमध्ये शेतकरी बांधवांना सातत्याने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, शासनाचे उदासीन धोरण, शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यांसारख्या संकटांचा सामना करत बळीराजा लढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना जाणकार लोक शेतीमध्ये देखील बदल करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामध्ये शेतकरी बांधवांना बहुपीक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. बहुपीक … Read more

Anil Bonde : “ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती”? अनिल बोंडे पोलिसांवर संतापले

मुंबई : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसत असतात. तसेच वादग्रस्त वक्तव्यही करत असतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अनिल बोंडे पोलिसांवर भडकले आहेत. अनिल बोंडे हे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेतुरेही बोलत असतात. तसेच एकदा एका पोलिसाला (Police) कुत्रा देखील म्हंटले होते. त्यामुळे ते चांगलेच वादात … Read more

“तुम्ही न्यायासाठी की माझा राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलाय, तर उद्याच राजीनामा देतो”; बच्चू कडू आंदोलक शेतकऱ्यांवर भडकले

अमरावती : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी (Farmer Protest) विविध मागण्यांसाठी अमरावतीत (Amravati) उपोषणाला बसले आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यावर ते भडकल्याचे दिसले आहेत. यावेळी शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळाला आहे. मागण्या मान्य होत नसल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा (Minister … Read more