सरकारवर टीका करण्याअगोदर बबनराव पाचपुते यांनी आत्मपरीक्षण करावे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्गाने संपुर्ण जग हैराण झाले असताना आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वार्‍यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्याअगोदर अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं याच आत्मपरीक्षण करावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार … Read more

राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने उपाययोजना करणे अपेक्षित होते. राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला असून या निष्क्रिय सरकारला जनतेला होणाऱ्या अगणित त्रासाची कसलीच जाणीव राहिलेली नाही, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी केली. महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला … Read more

सर सलामत तो पगडी पचास म्हणून सतर्क रहा : पाचपुते

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. श्रीगोंदा येथील शासकीय यंत्रणेने गार, निमगाव खलु गावची पाहणी करत या गावांमधून दौंड व अन्य ठिकाणी होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आ. बबनराव पाचपुते, तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, विक्रमसिंह पाचपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. … Read more

हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठं ठोकता ? कुकडीच्या पाण्याचे पाचपुते यांच्यामुळेच वाटोळे !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. त्यावेळी … Read more

कुकडीचे हक्काचे पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- आ. पाचपुते

श्रीगोंदा :- श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा-दिड  टीएमसी पाणी मिळाले पाहिजे होते पण आत्तापर्यंत साडेसातशे ते आठशे एमसीएफटी पाणी मिळाले आहे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत असेल व  श्रीगोंदेकराना कुकडीचे हक्काचे पाणी मिळत नसेल तर  आपण विधानसभेत जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर  जर हक्काचे … Read more

शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – आमदार पाचपुते

श्रीगोंदे :- कुकडीच्या पाण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. पत्रकात म्हटले आहे, अडचणी बऱ्याच आहेत. आपल्या भागात कुकडीचे पाणी आठ दिवस उशिरा मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी नसल्याने खालील भागात पाण्याचा वापर थोडा जास्त झाला. सद्यस्थितीत सर्वांना पाणी कसे देता यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे … Read more

उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले…

श्रीगोंदे :- कुकडी कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे केले. कुकडी कालव्याचे पाणी सोडण्याच्या सुरुवातीपासून आपण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. उशिरा का होईना, श्रीगोंद्याच्या आमदारांनी या प्रश्नी लक्ष घातले. आता अधिकारी व … Read more

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले काळजी करू नका…

श्रीगोंदे :- काही ठिकाणी गेजच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, काळजी करू नका. सर्वांचे भरणे पूर्ण होईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. घोडचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, उपअभियंता दिलीप साठे, देशमुख यांच्यासमवेत पाचपुते यांनी रविवारी चारी ९ ते १४ ची पाहणी केली. ते म्हणाले, १३२ … Read more

कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यात आज पासून सुरू होणार :- बबनराव पाचपुते

श्रीगोंदा – कुकडचे आवर्तन लवकर सुटले होते मात्र उद्यापासून आपल्याकडे म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू होत आहे. पाणी सर्वाना मिळेल या बाबत कोठेही शंका नाही. सर्वांनी आपली काळजी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाचपुते यांनी म्हटले आहे की, ” आपल्याकडे आज … Read more

उद्यापासून कुकडीचे आवर्तन : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. कुकडीखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार कुकडीचे आवर्तन उद्या १३ मार्च रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. या संदर्भात … Read more

कोणाचेही बिल अदा करू नये – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. पाच वर्षांनी प्रथमच १३२ लिंक कालव्याला वेळेत पाणी सुरू आहे. घोडखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आवर्तन १८ जानेवारीला सुटत असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी दिली. हे पण वाचा :- या कारणामुळे … Read more

आमदार बबनराव पाचपुते आजारी होते, पण विरोधकांनी गंभीर आजारी असल्याचे सांगून दिशाभूल केली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्याचे आमदार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेबाबत माहिती देत पूर्णविराम दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ”मतदारसंघाचा विकास गेली पाच वर्षे खोळंबला होता.आमदार नसतानाही लोकांच्या कामात व्यस्त असल्याने स्वत:कडे दुर्लक्ष झाल्याने आजारी पडलो. मात्र, त्यातून विरोधकांनी अफवांचे पीक उभे केले.परंतु काळजी करू … Read more

श्रीगोंद्यात माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे.हा निकाल माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  श्रीगोंदा पंचायत समिती च्या सभापती उपसभापती निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. … Read more

हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? माजीमंत्री पाचपुते यांना हरवण्यासाठी शेलार यांनी उचलले हे पाऊल !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांना पराभव पत्कारावा लागला पण हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? त्यांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे. घनशाम प्रतापराव शेलार यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव भिकाजी पाचपुते यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल … Read more

आमदार बबनराव पाचपुते व रोहित पवार यांची आमदारकी धोक्यात !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि आ.रोहित पवार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावलेल्या पराभूत उमेदवारांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविणे, … Read more

श्रीगोंद्याला नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी मिळावेत : आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा :- नगर विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी रुपयांची मदत तातडीने मिळावी व कुकडी च्या पूर्ण हंगामाचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलून आवर्तन सोडण्यावर निर्णय घेण्यात यावा या दोन मागण्यांसाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या … Read more

भाजपने बबनराव पाचपुते यांच्याकडे दिली ही जबाबदारी !

अहमदनगर :- भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे सोपवली आहे. आम्ही विधीमंडळात बहुमत सादर करू. यात मला अजिबात साशंकता वाटत नाही. ‘ऑपरेशन लोटस’बाबत गुप्तता राहू द्या, असे सूचक वक्तव्य बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी माझा चांगला संबंध आहे आणि त्यासोबत सर्व आमदारांसोबत माझा … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत … Read more