‘महाराष्ट्र अभी बाकी हैं’ बोलणाऱ्यांना जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, उत्साहाच्या भरात…

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने (Bjp) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच या निवडणुकीत भाजपला चार राज्यामध्ये सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा (Bjp) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणत आता महाराष्ट्र … Read more

योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निकालानंतर (Uttar Pradesh Assembly Result) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपाल (Governor) आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर लवकरच ते यूपीमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावाही करू शकतात. तसेच राज्यपालांची भेट घेतल्यानंतर योगी थेट राजभवनाकडे रवाना झाले आहेत. भाजप (Bjp) आघाडीला पूर्ण बहुमत … Read more

भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे. यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी … Read more

“मी बोललो होतो, पण ते झाले नाही…शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार”; रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप (BJP) कडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही शिवसेनेची भविष्यवाणी वाचली आहे. शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले … Read more

अभी तो असली लढाई मुंबई में होगी, तयारीला लागा.. देवेंद्र फडणवीसांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबईला (Mumbai) भ्रष्टाचारातुन बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेशही दिले आहेत. नुकतेच ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपने (Bjp) विक्रमी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पक्षाचा जोर आता वाढला असून आता मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, … Read more

Election Results 2022 : निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने बोलावली बैठक; महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (five states assembly election result) काल (१०मार्च २०२२) ला जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने (Bjp) चार राज्यांत आपली सत्ता राखली आहे. तर पंजाबमध्ये (Panjab) आपचा झाडू चालला आहे. परंतु या पाच राज्यामधील एकाही राज्यात काँग्रेसला (Congress) सत्ता मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत नाराजी असल्याचे दिसून … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

केजरीवालांची केंद्रावर सडकून टीका, तर नरेंद्र मोदींकडून ‘आप’ चे अभिनंदन आणि दिले ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाला हरवून आप ने पंजाब (Punjab) मध्ये डंका मारला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल लागला असून ४ राज्यात भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने पक्षाच्या मुख्यालयात जंगी कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी … Read more

Election Result 2022 : “कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, पुन्हा लढू”; निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. मात्र शिवसेनेला (Shivsena) कुठेही यश आल्याचे चित्र दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना कुठेही यश आल्याचे दिसत … Read more

“काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत”; नवाब मलिकांच्या कारवाईवरून नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला

नवी दिल्ली : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. याचेच सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने दिल्लीत (Delhi) कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab … Read more

मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर ट्विटर वरून वार; म्हणाले, “जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना…”

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपने (BJP) ५ पैकी ४ ठिकाणी विधासभेवर कब्जा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेते महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांना डिवचायची एकही संधी सोडत नाहीयेत. महाविकास आघाडी सरकारचे आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत भाजप नेत्यांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे आता मोहित … Read more

लोक माझ्या कपड्यांवर टीका करतात, पण आम्ही हनुमानाचे भक्त ! अरविंद केजरीवाल यांनी काय दिले संकेत?

नवी दिल्ली : ५ राज्यांच्या निवडणुकींचे निकाल लागले आहेत, यातल्या ४ राज्यांमध्ये भाजपला (Bjp) निर्विवाद यश मिळाले आहे, तर पंजाबमध्ये (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाचा झाडू चालला आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत आनंद व्यक्त केला आहे. तसेच यापुढे आम आदमी पार्टी संपूर्ण देशात निवडणूक लढवणार असल्याचे … Read more

ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है; भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ ठिकाणी भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) डिवचायला सुरुवात केलेली दिसत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात (GOA) उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली असल्याचे दिसत … Read more

UP Assembly Elections 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत विजय ! ‘इतक्या’ लाख मतांनी विजयी

UP Assembly Elections 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशाचे (Uttar Pradesh) भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर (Gorakhpur) मतदार संघातून १ लाख २ हजार मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच भाजपने २६८ जागांवर मुसंडी … Read more

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपचे पंकज सिंह यांचा दणक्यात विजय, विक्रमी फरकाने नाव उमटवले

नोएडा : उत्तर प्रदेश, उत्तराखंड (Uttar Pradesh), पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. पण मतमोजणीच्या कलांनुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने (Bjp) जोरदार मुसंडी मारली आहे. नोएडा (Noida) विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज सिंह (Pankaj Singh) यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी (Sunil … Read more

Share Market Update : निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्सने घेतली 1370 अंकांनी उसळी

Share Market Update : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर गुरुवारी मतमोजणी (Election result) सुरू असताना शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 1354 अंकांनी वाढून 55,980 अंकांवर तर निफ्टी 381 अंकांनी वर गेला होता. वास्तविक, बाजार आतापर्यंतच्या निवडणुकीच्या ट्रेंडला सलाम करत आहे. हळूहळू बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. या वाढीदरम्यान, अॅक्सिस बँक 7 … Read more

महाराष्ट्र तैयार है! महाराष्ट्राकडे बोट करणाऱ्या भाजपला शरद पवारांचे उत्तर

मुंबई : उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभांचे निकाल (Assembly Election Result) आता समोर आले आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपने (Bjp) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या निवडणूक निकालानंतर भाजपने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर निशाणा साधला होता. निवडणूक निकालानंतर … Read more

Goa Elections Result : गोव्याचे मुख्यमंत्री काठावर पास; फक्त ‘इतक्या’ मतांनी आले निवडून

गोवा : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारली आहे. पंजाब सोडून भाजपने सर्व राज्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गोव्यामध्ये (GOA) भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढत होती. हे पहिल्यापासूनच पाहायला मिळाले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपने आघाडी … Read more