धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘त्या’ शेतकऱ्यांचे रेशन झाले बंद; शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात, पहा…

Maharashtra Farmer Ration News

Maharashtra Farmer Ration News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. विविध कल्याणकारी योजना शासन सुरू करत असते. तर काही योजनांमध्ये बदल करून शासनाकडून सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशातच फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. यानुसार राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त … Read more

महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; यंदा ‘असा’ राहणार पावसाळा, ‘या’ महिन्यात पडणार खूपच कमी पाऊस? वाचा सविस्तर

Maharashtra Viral News

Maharashtra Viral News : महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे केळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातील लोकांमध्ये देखील या घट मांडणी संदर्भात मोठी आस्था, श्रद्धा आहे. यामुळे दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि शेतमजूर वर्ग या भेंडवळच्या घट मांडणीमध्ये मांडल्या जाणाऱ्या भविष्यवाणीकडे लक्ष ठेऊन असतात. … Read more

Supriya sule : शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेही मैदानात, तुपकरांना केला फोन..

Supriya sule : सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत तुपकरांना फोन करून पाठिंबा दर्शवला. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर … Read more

ब्रेकिंग ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता ; हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा

Agriculture News

Agriculture News : शेतीसाठी पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. या आधुनिकीकरणाच्या युगात शेतीजमिनीविना शेती शक्य झाली आहे मात्र पाण्याविना शेती करणं हे वर्तमानात देखील अशक्य आहे आणि भविष्यात देखील अशक्यचं राहणार आहे. त्यामुळेच शासनाकडून नेहमीच वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्न केले जातात. आता नुकतेच एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशाच एका सिंचन योजनेस 2226 कोटी रुपयांची तरतूद … Read more

ये हुई ना बात ! समृद्धी महामार्गात साडेचार एकर जमीन गेली ; मिळालेल्या मोबदल्यात घेतली आठ एकर जमीन, बनला यशस्वी संत्रा बागायतदार

success story

Success Story : महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग 50 टक्के कंप्लिट झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. पाहता 2016 17 मध्ये या महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली. विदर्भासाठी नेहमीच दूरदृष्टी … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद

pik vima nuksan bharpai

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा … Read more

Farmer Scheme : शेतकऱ्यांनो, सामूहिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; मिळणार 3 लाख 39 हजाराच अनुदान

farmer scheme

Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेती कसण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने शेततळे योजना राज्य शासनाकडून राबवली जात आहे. वैयक्तिक शेततळे योजना तसेच सामूहिक शेततळे योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. 2022-23 साठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राज्यात सामूहिक शेततळे योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत इच्छुक शेतकरी बांधवांनी सामूहिक शेततळे योजनेचा … Read more

Trending News : लग्नात वेळेवर पोहोचला नाही नवरदेव, नवरीने उचलले हैराण करणारे पाऊल

Trending News : अनेकवेळा अशा घटना घडून जातात त्याने अनेकांना धक्का बसतो. अशीच एक घटना महाराष्ट्रात (Maharashtra) घडली आहे. लग्नाच्या दिवशी (Wedding Day) नवरदेवाला (Groom) लग्नमंडपात येण्यासाठी उशीर झाल्याने नवरीने (Bride) दुसऱ्यासोबतच लग्न केले आहे. त्यामुळे नवरदेवाच्या नातेवाईकांना धक्काच बसला आहे. महाराष्ट्रातून उघडकीस आलेली एक विचित्र घटना, वराला नशेत असताना आणि वेळेवर न पोहोचल्याने वधूने … Read more

शेतकरी बांधवांनो सावधान! महसूल अधिकारीच विकत आहेत बळीराजाच्या जमिनी, अधिकाऱ्यांचे पाप जगजाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  :- देशात कृषी विभाग (Department of Agriculture) आणि महसूल विभाग दोन महत्त्वाचे व जन कल्याणासाठी सुरु करण्यात आलेले प्रशासन विभाग आहेत. राज्यात ही महसूल विभाग राज्यातील महसुलावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करीत असते. शेतकऱ्यांचा नेहमीच महसूल विभागाशी संबंध येत असतो. आता शेतकरी बांधवांची (Farmers) महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच लूट केली जात … Read more