सरकार, शेतकऱ्यांची चेष्टा करताय व्हयं ! नुकसान पर्वता एवढे भरपाई राई एवढी ; अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळाली कवडीमोल नुकसान भरपाई

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील सुरुवातीला पावसाची उघडीप, नंतर अतिवृष्टी आणि शेवटी-शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने नुकसान भरपाई देणे बाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालत लवकरात लवकर पंचनामे … Read more

Ahmednagar Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 860 कोटींची मदत मिळणार?

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आता नगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून जिल्हा प्रशासनाकडून 860 कोटी … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! भरपाईसाठी जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांनी तहसीलदाराशी साधावा संपर्क

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : महाराष्ट्रात पावसाच्या लहरीपणामुळे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे. दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत कोसळलेल्या जास्तीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे जे काही नुकसान झाले होते त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देऊ करण्यात आली आहे. अहमदनगर … Read more

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी कामाची माहिती…! उंदरामुळे शेतीपिकाचे नुकसान होते का? मग ‘हा’ एक उपचार करा, उंदीर मरणार नाही, पळून जातील

Agriculture News: शेतकरी मित्रांनो (Farmer) शेती व्यवसायात (Farming) नाना प्रकारची आव्हाने उभी राहत असतात. एकदा शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे, पावसाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान (Crop Damage) होते. तसेच हवामान बदलामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येत असते, यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा उंदरामुळे (Mice … Read more