राज्यातील ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘हा’ नवीन निर्णय लागू होणार, शिक्षण मंत्री भुसे यांचे निर्देश

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षण मंत्री दादा भुसे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला निर्णय बदलण्याच्या तयारीत आहेत. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक निर्णय मंत्री भुसे यांनी बदललेले आहेत. यातील काही बदलांचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले आहे तर काही बदलांबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंत्री भुसे यांनी मोफत गणवेश … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, आता शिक्षकांना….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शिक्षक म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी नुकतीच एक … Read more

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण, शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडला आहे! शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विविध शालेय समित्यांचे एकत्रीकरण करून फक्त चार समित्या गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या निर्णयाने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, … Read more

मालेगाव तालुक्याच्या डाळिंबाची सातासमुद्रपार भरारी! जाधव बंधूंनी पिकवलेल्या डाळिंब विदेशात रवाना

success story

महाराष्ट्रातील जर आपण कसमादे पट्टा म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला तर प्रामुख्याने कांदा आणि डाळिंब उत्पादक पट्टा म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळखला जातो. अनेक वर्षापासून  या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर डाळिंब लागवडीमध्ये सातत्य ठेवलेले होते व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डाळिंबाची उत्पादन होत असे. परंतु कालांतराने डाळिंबावर तेल्या आणि … Read more

कांदा सानुग्रह अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री भुसेंनी थेट तारीखच सांगितली

Kanda Anudan Dada Bhuse

Kanda Anudan Dada Bhuse : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. एकीकडे कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पावसाने अन गारपीटीमुळे रब्बी हंगामातील काढणी … Read more

Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंनी घेतले शरद पवारांचे नाव, मग अख्खी राष्ट्रवादी दादा भुसेंवर तुटून पडली….

Dada Bhuse : राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना शरद पवारांचे नाव घेतले. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमक झाले. दादा भुसे म्हणाले की, महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पण या प्रकरणाची चौकशी … Read more

Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..

Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. सध्या राऊत शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा … Read more

गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवासासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू; 40 किलोमीटरच अंतर येणार 24 किलोमीटरवर, ‘इतकं’ लागणार तिकीट, पहा संपूर्ण रूटमॅप

mumbai

Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे रस्ते मार्ग, लोहमार्ग, सागरी पूल, यासारखी कामे जोमात सुरु आहेत. अशातच वेगवेगळे विकास कामांचे लोकार्पण देखील सुरू आहे. रस्ते विकास आणि लोहमार्गाबरोबरच आता जलमार्ग देखील विकसित होत आहेत. दरम्यान आता राजधानी मुंबईतुन आनंदाची बातमी समोर येत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. … Read more

मालेगाव जिल्हा पुन्हा ऐरणीवर, अहमदनगरचे काय होणार?

Ahmednagar News:राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रलंबित धोरणात्मक विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच जिल्हा विभाजनाचा विषयही पुढे आला आहे. ३० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेथे नाशिकचे विभाजन करून मालेगाव जिल्हा तयार करण्यचा विषय पुन्हा तापविण्यात आला आहे. माजी कृषी मंत्री आणि शिंदे गटात प्रवेश … Read more

आता द्राक्ष बागेला बदलत्या वातावरणाची भिती नाही; राज्य सरकारचे संरक्षित शेतीसाठी प्रयोग सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022Krushi news  :- द्राक्ष बागेचे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असून यंदा नुकसानीची तीव्रता दरवर्षी पेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रोयोगिक तत्वावर यंदा 100 हेक्टरावरील द्राक्ष बागांना प्लॅस्टिक अच्छादन करण्याचा प्रयोग करणार आहे. हा … Read more