कमी खर्चात जास्त नफा, मधमाशीपालन करा आणि करोडपती व्हा !

Farming business ideas :- भारतातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबतच व्यवसायात नशीब आजमावण्याचा कल लोकांमध्ये वाढला आहे. यामध्ये मधमाशी पालनाचा (madhmashi palan) व्यवसायही आहे. सध्या मधमाशीपालन व्यवसायातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासनाकडून या दिशेने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबी पॅकेजमध्ये अर्थमंत्र्यांनी ५०० कोटींची योजना जाहीर केली होती. … Read more

Onion Price: विविध कारणाने कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नुकसानीबरोबर संभ्रम कायम

Onion Price Maharashtra

Onion Price:  नाशिक, लासलगाव(Lasalgaon) मध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत. अवघ्या आठ दिवसांत कांद्याचे भाव इतके घसरल्याने आता भविष्याची चिंता सतावत असल्याचे शेतकऱ्यांनी(Farmers) सांगितले. महिनाभरापासून स्थिर असलेले कांद्याचे भाव अचानक बदलल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या मनात नुकसानीबद्दल चिंता वाढू लागली आहे. (maharashtra mandi) केवळ लाल कांदाच नाही तर उन्हाळ कांद्याचाही(Summer onions) शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर …! आता ‘ही’ बँक सोलर कृषी पंपासाठी कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- विजेअभावी शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होऊ नये यासाठी सोलर प्रकल्पासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेतली असून एप्रिल नंतर सोलर वाटप करणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन उदय शेळके यांनी … Read more

तुम्ही कृषी व्यवसाय करत आहात ? सरकार देऊ शकते 5 ते 15 लाख रुपये ! वाचा सविस्तर माहिती…

National Startup Awards 2022 :- डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांची तिसरी आवृत्ती सुरू केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च ठेवण्यात आली आहे. सरकारने नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड्ससाठी १७ क्षेत्र आणि ७ विशेष श्रेणींमध्ये अर्ज मागवले आहेत. National Startup Awards 2022 भारत सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी … Read more

Agriculture news in marathi : मार्च महिन्यात या भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी गहू, धान, मका आदी पिकांसह भाजीपाला आणि फळांच्या लागवडीवर भर देऊ शकतात. असे केल्याने त्याला पारंपारिक पिकांमधून नफा तर मिळतोच, त्याच बरोबर भाजीपाला आणि फळांच्या पिकातूनही तो भरपूर कमाई करू शकतो. यासाठी शेतकरी मोकळ्या जमिनीचा वापर करू शकतात किंवा सहपीक तंत्रज्ञानाचीही मदत घेऊ शकतात. मार्चच्या … Read more

Farming Business Ideas :- डेअरी उद्योगातून अशा प्रकारे कमवा लाखो रुपये, आता मिळेल ४ लाखांपर्यंत कर्ज! जाणून घ्या कसे ?

Farming Business Idea

Farming Business Ideas :- शेती व्यतिरिक्त असे अनेक व्यवसाय आहेत, ज्यांच्या मदतीने शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. तसेच शेतीव्यतिरिक्त भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग पशुपालनावर अवलंबून आहे. अशा स्थितीत पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार दुग्ध व्यवसायाशी संबंधित अनेक योजना सुरू करत असते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी दुग्ध व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकतात. यासाठी बँकेकडून कर्जही … Read more

शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर…खात्यावर जमा होणार पैसे

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- अतिवृष्टीचा मोठा फटका नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याला बसला होता. यामुळे बळीराजा मोठया आर्थिक संकटात सापडला होता. दरम्यान येथील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहे. अतिवृष्टीच्या अनुदानाच्या दुसर्‍या टप्प्यात 11 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून येत्या 8 … Read more

BIG NEWS : सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा !

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे. आता सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ … Read more

Farming Business Ideas : अशा प्रकारे टरबूजाची लागवड करा, कमी वेळात लाखोंचा नफा कमवा !

Farming Business Ideas

Farming Business Ideas : टरबूज लागवडीची खास गोष्ट म्हणजे इतर फळ पिकांच्या तुलनेत कमी वेळ, कमी खत आणि कमी पाणी लागते. प्रगत जाती आणि तंत्रज्ञानाने टरबूजाची लागवड केल्यास त्याच्या पिकातून लाखोंचा नफा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. tarbuj sheti : भारतात गेल्या काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत. ते आता पारंपारिक पिके … Read more

अरे देवा: आता ‘या’ रोगामुळे सहा गायी दगावल्या ..! ‘त्या ‘तालुक्यातील शेतकरी भयभीत

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दुभत्या जनावरांना लाळ्या, खुरकत या रोगाने ग्रासले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार घडत आहेत. जनावरांना लाळ्या, खुरकत रोगाची लागण हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. याची … Read more

वाईन निर्णय प्रकरणी मंत्री भजबळांची समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता हजारे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नाटेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री छगन … Read more

नागवडे साखर कारखाना दुर्घटना : जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई …

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटल्याने जवळपास ४ हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (१० फेब्रुवारी) पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा अजून मोठ्या प्रमाणात … Read more

शून्य टक्के व्याजदरवर 3 लाख 32 हजार शेतकर्‍यांना 1951 कोटींचे कर्ज !

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  प्राथमिक विकास सेवा संस्थामार्फत 3 लाख 32 हजार शेतकरी सभासदांना या कर्जाच्या रक्कमेचे वाटप करण्यात आले असून शेतकर्‍यांनी कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यास शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली आहे. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चालू वर्षाच्या खरीप ब रब्बी … Read more

शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक जमा झाले १५ लाख; त्याला वाटले मोदींनी…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सर्वांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जाणार हि घोषणा आठवतेय का? हि लोकप्रिय घोषणा केवळ घोषणाच राहिली पण याचा खराखुरा प्रत्यय आला तो म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आणि पुढे काय झाले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल… औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये … Read more

अरे देवा:जिल्ह्यातील ‘तो’ कारखाना तातडीने बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. कारखान्याची टाकी फुटल्याने तब्बल साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात घुसली आहे. यामुळे शेतीचे होणारे प्रदूषण लक्षात घेता मंडळाने ही कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महर्षी नागवडे … Read more

‘आम्ही’ जलयुक्तमधून गावे पाणीदार केली अन् महाविकासआघाडीने वीज खंडीत करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले…!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही तर डोळ्यात आसू आहेत. या सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, कर्जमाफीची रक्कम, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. युती शासनाने जलयुक्त शिवारातून गावोगाव पाणी दिले. मात्र, विजेचा खेळ करून आघाडी सरकार हे पाणी देऊ शकत नाही, उभ्या … Read more

सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा; सहकार आयुक्तांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  ग्रामीण अर्थकारणात सहकारातून समृध्दी निर्माण करण्याचे काम सेवा सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहेत. सेवा सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. शेतकर्‍यांना पेरणी ते उत्पादन आणि मालाची साठवणूकीसाठी सेवा सोसायट्यांनी दर्जेदार वस्तू व सेवा पुरवठा केल्यास ग्रामीण अर्थ कारणास बळकटी मिळेल, असे प्रतिपादन सहकार … Read more

अरे बापरे: शॉर्टसर्किटमुळे पंधरा एकर ऊस खाक शेतकऱ्यांना बसला १५ ते २० लाखांचा फटका: या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- परळीकडून आलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहक लाईन मधून मोठा आवाज होऊन एक ठिणगी पडली अन काही क्षणात लागलेल्या या आगीत पाच शेतकऱ्यांचा १५ एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात घडली. या आगीत जवळपास १५ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती … Read more