खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….
Maharashtra News : राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासनाकडून कायमचं विविध उपक्रम राबवले जातात. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात. खरंतर मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. मात्र अनेकांना या मूलभूत गरजांची देखील पूर्तता करता येत नाही. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी … Read more