देशातील ‘या’ 2 शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी; समोर आले मोठे कारण

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तीर्थ स्थळ कुंडलपूरसह 2 शहरांना पवित्र क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे. दोन शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मांसाहार आणि मद्यविक्री होणार नाही. या 2 शहरांना पवित्र शहरांचा दर्जा … Read more

मोदींनी प्रचारसभा घेऊन स्वत: करोना पसरवला आणि आता रडतायत !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. आम आदमी पार्टीचे राज्य सभेचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र … Read more

गोमूत्र प्यायल्याने मला कोरोना झाला नाही – खा. प्रज्ञा सिंह ठाकुर

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान भाजप नेते वादग्रस्त वक्तव्य करत असून भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी ही आता एक नवे वक्तव्य केले असून यानंतर त्या सोशल मीडियावर … Read more

राज्यभरात पसरली खासदारांच्या निधनाची बातमी आणी नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (यु.) चे खासदार अजय मंडल बेपत्ता झाले होते. कोरोना त्सुनामी आणि श्वासोच्छवासाच्या त्रासापायी ते अंडरग्राऊंड झाले. यामुळे त्यांच्याबाबत कुणाला काहीही माहिती नव्हती. यामुळे त्यांच्या मृत्यूची अफवा सर्वत्र पसरली. याबाबतची माहिती जेव्हा खासदार मंडल यांना मिळाली, तेव्हा ते माध्यमांसमोर आले. आपण जिवंत असून … Read more

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुल गांधी यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने कृषी क्षेत्र ३-४ उद्योगपतींच्या दावणीला बांधण्यासाठी कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त होऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या स्थितीत जाईल’, असे ते म्हणाले. ‘मी स्वच्छ व्यक्ती आहे. मोदीच काय, कुणालाही घाबरत नाही. ते मला … Read more