महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात उन्हाळी कांद्याला मिळाला सर्वाधिक दर ! बाजारभावाची ५ हजाराकडे वाटचाल

Onion Rate

Onion Rate : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता. सरकारच्या काही धोरणांमुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. आता दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या विधानसभेच्या निवडणुकीत देखील कांद्याचा मुद्दा पुन्हा … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजारभावात ‘इतकी’ वाढ

Ahmednagar Onion Rate

Ahmednagar Onion Rate : बांगलादेशात राजकीय अस्थिरता उद्भवली अन भारतातील शेतकरी चिंतेत आलेत. याचे कारण म्हणजे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची बांगलादेशला निर्यात केली जात असते. आता त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता उद्भवली असल्याने अन संपूर्ण देशात हिंसाचार माजला असल्याने भारतातून बांगलादेशाला होणारी शेतीमालाची निर्यात मंदावणार असे बोलले जात होते. यामुळे कांदा आणि मक्याच्या … Read more

देव पावला ! अखेरकार कांदा बाजारभाव 5 हजारावर पोहचलेत, ‘या’ मार्केटमध्ये मिळाला सर्वाधिक भाव

Onion Rate

Onion Rate : बांगलादेशात उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मका आयात करतो. मात्र बांगलादेशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामुळे आणि झालेल्या सत्ता परिवर्तनामुळे कांदा आणि मका निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहेत. … Read more

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर कांदा निर्यात मंदावली; महाराष्ट्रातील बाजारात काय भाव मिळतोय ? बाजारभाव पडलेत का ? पहा….

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : सध्या बांग्लादेशात मोठा हाहाकार सुरू आहे. यामुळे बांग्लादेशाची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा संपूर्ण जगावर परिणाम पाहायला मिळत आहे. या घटनेचा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की बांग्लादेशात भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मक्याची निर्यात होत असते. आता तिथे राजकीय अस्थिरता आली असल्याने, … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात सुधारणा ; बाजारभाव 2300 रुपयांवर

kanda bajarbhav update

Kanda Bajarbhav Update : कांदा हे महाराष्ट्रातील एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात नासिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा समवेतचं बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे. महिनाभरापूर्वी 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला … Read more