Kangana Ranaut : ते आता कधीच उठणार नाहीत!! कंगना रणावतचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला

Kangana Ranaut : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावर आणि ठाकरे गट यांच्यात मोठा वाद झाला होता. कंगनाचे मुंबईतील घर देखील महानगरपालिकेकडून पाडण्यात आले होते. यामुळे ठाकरे आणि कंगना रणावत यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झाली. तसेच या नंतर केंद्र सरकारने तिला संरक्षण देखील वाढवले होते. असे असताना काल उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना नाव आणि … Read more

देशातील प्रसिद्ध व्यक्तींकडे पहिल्या कार कोणत्या होत्या? जाणून घ्या सचिन तेंडुलकरची मारुती 800 ते आलिया भट्टची ऑडी Q7

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)मारुती 800 (Maruti 800) सचिन त्याच्या क्रिकेट कौशल्यासोबतच त्याच्या कारच्या (car) आवडीसाठी देखील ओळखला जातो. ‘मास्टर ब्लास्टर’मध्ये उत्कृष्ट कारचा एक प्रसिद्ध संग्रह आहे. तथापि, क्रिकेटरने मारुती 800 ही पहिली कार म्हणून सुरुवात केली. 80 च्या दशकात लॉन्च झाल्यानंतर लगेचच त्याने SS80 खरेदी केली. इम्तियाज अली (Imtiaz Ali)मारुती 800 बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात कंगनाची उडी, म्हणाली “जेव्हा वाईट हावी तेव्हा विनाश”… हर हर महादेव

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही १० दिवसांपासून राजकीय (Politics) घडामोडी घडत असताना काल (बुधवारी) अचानक राजकीय क्षेत्रात भूकंप आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा (Chief Minister resigns) दिला आहे. यानंतर अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने या प्रकरणाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा … Read more

केंद्रीय सुरक्षाधारी नेत्यांमध्ये वाढ, आता या भाजप आमदाराला सुरक्षा

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यातील भाजपचे नेते किंवा भाजपशी संबंधित नेत्यांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरविण्याची पद्धत पडत असून या नेत्यांच्या यादीत वाढच होत आहे. आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही केंदीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘सीआयएसएफ’ या सुरक्षा यंत्रणेमार्फत पडळकर यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा देण्यात … Read more

शेतकरी आंदोलनाला विरोध केल्यानंतर कंगनासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला. या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आता या संपूर्ण प्रकरणावर कंगना रनौतने एक ट्विट केलं आहे आणि यामध्ये तिने मोठा खुलासाही केला आहे. कंगना म्हणाली जेव्हा मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यावेळेला या … Read more