Monsoon Update : येणाऱ्या 10 ते 15 दिवसात कशी राहील मान्सूनची वाटचाल ? अशा पद्धतीने वर्तवला हवामान विभागाने अंदाज

Monsoon Update

Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही. सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप … Read more

Millet Farming: खरीप हंगामात शेतकरी बनणार धनवान…! या बाजरीच्या वाणाची पेरणी करा अन कमवा लाखों; कसं ते वाचा

Millet Farming: राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) आता खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळला आहे. शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची (Kharif Crop) पेरणीसाठी आता लगबग करत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊक … Read more

Soybean Farming: खरीप आला सोयाबीन पेरणीचा टाइमही झाला….!! सोयाबीन पेरणीआधी सोयाबीनच्या प्रगत जाती जाणुन घ्या

Krushi News Marathi: देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Soybean Farming) शेतकरी बांधव करत असतात. देशात सर्वाधिक सोयाबीनची शेती (Soybean Crop) मध्यप्रदेश राज्यात बघायला मिळते. यापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीनची शेती केली जाते. सोयाबीन उत्पादनांच्या बाबतीत मध्य प्रदेश हे राज्य देशात शीर्षस्थानी विराजमान आहे. आपले राज्य सोयाबिनच्या उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. … Read more

Mansoon News: कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना अनमोल सल्ला, यावर्षी मान्सून समाधानकारक; मात्र जूनमध्ये पावसाचा पडणार खंड, म्हणुन……!

Maharashtra Farmer Will Get 70,000

Mansoon Update: मान्सूनचं (Mansoon) नुकत्याच काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दणक्यात आगमन (Mansoon In Kerala) झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) मोठा प्रसन्न असल्याचे चित्र असून शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) नियोजन आखत आहे. दरम्यान यंदा मान्सून समाधानकारक असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. … Read more