दिलासादायक ! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचीं रक्कम जमा; अजून ‘इतके’ शेतकरी प्रतीक्षेत, उर्वरित लाभार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

maharashtra news

50 Hajar Protsahan Anudan : गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. तत्कालीन सरकारने या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ कर्जमाफीच केली नाही तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा देखील ठरवलं. या पार्श्वभूमीवर तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ 9,000 शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांचे अनुदान वितरित, तुम्हाला मिळालेत का?

Farmer Incentive Scheme

Farmer Incentive Scheme : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा देखील केली होती. 50000 पर्यंतचे अनुदान नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा महाविकास … Read more

आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदानपोटी 36 कोटी वितरित, तुम्हाला मिळालेत की नाही?

solapur news

50 Hajar Protsahan Anudan : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे या योजनेचीं तत्कालीन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला अन ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजाराच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा … Read more

खुशखबर ! शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी तब्बल 1,000 कोटी वितरणास दिली मान्यता, पहा सविस्तर

50 Hajar Protsahan Anudan

Farmer Scheme : शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना ही देखील अशीच एक योजना असून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यात राबवण्यात आली आहे. ही योजना गेल्या सरकारने आपल्या कार्यकाळात राबवली. या योजनेच्या मार्फत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. तत्कालीन सरकारने त्यावेळी या योजनेची व्याप्ती वाढवत … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शेतकऱ्यांची केली कर्जमाफी; महिन्याअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- महिन्यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी झुकते माप ठेवले होते. याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात बोलून दाखवलेत. अनेक योजनांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प … Read more