‘तीन चाकी रिक्षा’ला आता राष्ट्रवादीचे हे उत्तर

Maharashtra news : राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा त्याला तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले सरकार म्हणून संबोधण्यात येत होते. आता नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार ही दोन चाकांची स्कूटर आहे. त्यावर पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे. ती व्यक्ती हवी तेथे स्कूटर घेऊन जाईल, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

बिग ब्रेकिंग ! काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ?

Maharashtra news : विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं होतं. या पराभवाची जबाबदारी मी घेतो असं सूचक विधान बाळासाहेब … Read more

औरंगाबादमध्ये फडणवीसांच्या गाडीला रस्ता करून देण्यात दानवेंचा पुढाकार, फडणवीस म्हणाले..

Aurangabad : पाणी प्रशांवरून चालू असलेल्या मोर्चातून काल औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस (Devedra Fadanvis) यांची गाडी मोर्चातून जात होती. मात्र त्यांच्या गाडीला जायला रस्ता नव्हता. त्याचवेळी भाजपचे (Bjp) नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) भाजपचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्त्यांना बाजूला केले आहे. गाडी पुढे सरकरण्यास अडचण होत असल्याचे दानवे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना बाजूला … Read more

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more

अखेर खासदार सुजय विखेंनी कारण सांगितल ! म्हणाले राज्य सरकार मुळेच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार … Read more

Maharashtra Budget 2022 : शिक्षण विभागासाठी महत्वाचा निर्णय; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची तरतूद

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री (Minister of Finance) अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना आरोग्य व शिक्षण (Teaching) यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रुपयांची तरूतूद करण्यात आली आहे. शाळांच्या सोयी … Read more