मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतलेलीच नाही, त्यांची कॉपी राज ठाकरे कधीच करू शकत नाहीत

मुंबई : राज्यातील राजकारणात मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी निर्धार केला आहे की, मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत जोपर्यंत सरकार कारवाई करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या (Of the Supreme Court) आदेशानुसार या समस्येकडे लक्ष देत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर … Read more

“महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही”

मुंबई : राज्यातील वातावरण मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. त्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा आजपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. अशातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र ट्विट (Twit) केले आहे … Read more

शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पुतळा उभारला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का?

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेऊन राष्ट्रवादी (Ncp) व महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला आहे, यावेळी राज ठाकरे यांनी एक दावा केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) कधीच शिवाजी महाराजांचं (Shivaji Maharaj) नाव घेत नाही. मी बोलल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केली … Read more

जयंत पाटील म्हणाले तर कठोर कारवाई करू, पण कशी ते सांगू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण महाविकास आघाडीच्या सरकारने गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या भाषाणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा एक गट काम करीत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. भाषणानंतर पाटील प्रतिक्रिया … Read more

भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते… फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाने पेट घेतला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जोरदार सभा झाली. तसेच मुंबईत भाजपची (BJP) बुस्टर सभा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) … Read more

मनसे – भाजप युती होणार? फडणवीस म्हणाले, या विषयावर बोलणे उचित नाही

मुंबई : भाजप (Bjp) व मनसे (Mns) युतीबाबत राजकारण अनेक घडामोडी घडत असून या उटीला अजून तरी पूर्णविराम लागलेला दिसत नाही. मात्र युतीबाबत ग्रीन सिग्नल (Green signal) मात्र दिसत आहेत. कारण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ‘युतीच्या बातम्या कपोलकल्पित असून काही लोकांनी सोडलेल्या या बातम्या आहेत. आमची … Read more

Rohit Pawar : “भाजपच्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठेच नाही, नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी #KGF2 #RRR या दाक्षिणात्य चित्रपटांचे (Movies) दाखले देत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधाला आहे. राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापलेले दिसत आहे. आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप आणि टीका सत्र सुरु आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट … Read more

“बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ती’ आमची चूकच झाली!

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुंबईत शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य यांच्यात घमासान सुरू आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या पाठबळामुळेच राणा दाम्पत्य असे धाडस करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाव्यावरच निवडून आल्या आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. … Read more

राष्ट्रवादीचे दुहेरी धोरण, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने माफी मागायची; मिटकरींच्या वक्तव्यावर विखे पाटलांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपुरात (Islampur) केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज अधिक आक्रमक झाला असून ब्राह्मण समाजाकडून विविध ठिकाणी राष्ट्रवादी व मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मिटकरी यांच्या विधानावर भाजपकडून (Bjp) तीव्र प्रतिक्रिया येत असून नुकतेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनीही अमोल … Read more

सरकारला सत्‍तेचा माज, 50 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर…

चंद्रपूर : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) ५० हजार अधिक देऊ अशी घोषणा केली होती मात्र अजूनही ते पैसे खात्यात आपले नसल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्‍ट्रात (Maharashtra) 1.37 कोटी शेतकरी आहेत. … Read more

“विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत, आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था”

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी बारामतीमधून (Baramati) राज्य सरकार आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक आहे त्यावर सरकारच लक्ष नसल्यचा आरोपही त्यांनी केला आहे. राजू शेट्टी म्हणाले, एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिरोळमध्ये दुर्घटना … Read more

नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या, पद टिकवण्यासाठी भूमिका बदलली; रोहित पवार

जालना : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपचा (Bjp) वाद चांगलाच पेटत असून या वादात आता मनसेने उडी घेतल्याची दिसत आहे. तसेच मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या (ethanol project) उद्घाटन सोहळ्याला रोहित पवार (Rohit Pawar) … Read more

माझ्यावरील आरोप हे राऊतांचे नसून उद्धव ठाकरेंचे, आघाडी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच; किरीट सोमय्या

मुंबई : आज हनुमान जयंतीनिमित्त मनसे (MNS), भाजपसह (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील घटकपक्षांकडून हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही आपण हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचे दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचे म्हटले आहे. सोमय्या म्हणाले … Read more

“काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं”

नागपूर : राज्यात सध्या कोळशाच्या (Coal) टंचाईमुळे वीज लोडशेडिंग (Power loadshedding) चालू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तर विरोधी पक्षाकडून महाविकास आघडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही कंपनी देशातल्या सर्व … Read more

“दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे”

नागपूर : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या लोडशेडिंग (Load shedding) चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच इतर नागरिकांना ही लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. माजी ऊर्जामंत्री (Former Minister for Energy) आणि भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम … Read more

“तुमचे म्हसोबा बदलले, तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडव्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर टीका करताना … Read more

“द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) नेत्यांना अधिक टार्गेट केल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांवर देखील सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या टीकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more