विजेच्या मीटरला चुंबक लावून खरंच विज बिल कमी करता येऊ शकतं का ?

Electricity Bill

Electricity Bill : अलीकडे, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे तसेच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले गेले आहे. यासोबतच इलेक्ट्रिसिटी चे बिल देखील गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. महावितरण सातत्याने इलेक्ट्रिसिटीचे रेट वाढवत आहे. खरे तर, आधी मानवाच्या तीनच मुख्य गरजा होत्या. अन्न वस्त्र … Read more

महावितरणच ठरलं ! वीजबिलात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ; वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Mahavitaran Offer For Maharashtra Farmers

Mahavitaran News : महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. हा हाय वोल्टेज झटका मागायच्या काळात सर्वसामान्यांच आर्थिक बजेट विस्कटणारा राहणार आहे. खरं पाहता वाढती थकबाकी यामुळे महावितरण गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ दिवस उद्या, दिवसभर ‘लोडशेडिंग’ !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :-वीज यंत्रणेतील दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शनिवारी (२३ एप्रिल) अहमदनगर शहर व परिसरातील ग्रामीण भागात दिवसभर वीज बंद राहणार आहे. त्यामुळे आधीच घोषित आणि अघोषित भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखी आडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पूर्वी ही कामे ९ एप्रिलला करण्यात येणार होती. मात्र, त्यावेळी अधिकृतपणे भारनियमन सुरू … Read more

Mahavitaran News : रात्रीच्या भारनियमामुळे विद्यार्थ्यांचे व शेतकऱ्यांचे होतायत हाल; भारनियमाविरूध्द …

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या महावितरणा कडून आंबेगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी ३ ते ४ तास भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. तर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या भारनियमन विरूध्द शेतकरी व नागरीक चांगलेच आक्रमक झाले आसून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज … Read more

Mahavitaran News : शेतकरी खेचणार वीज कंपनीला ग्राहक मंचात

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra news : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज बिल वसुली तूर्त थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मधल्या काळात सक्तीने वसुली करताना वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आता महावितरण कंपनीला ग्राहक मंचात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरगाव तालुक्यातील शेतकरी … Read more