अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले! शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव पाडला बंद

श्रीरामपूर: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याच्या लिलावात भाव पाडल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी लिलाव काही काळ बंद पाडले. कांद्याचे भाव 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल इतके कमी असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या वादामुळे बाजार … Read more

Bachu Kadu : ५० खोके एकदम ओके! बच्चू कडूंना होम ग्राउंडवर मोठा धक्का! बाजार समितीत पॅनेलचा पराभव…

Bachu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. खरेदी विक्री संस्थेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलचा पराभव पत्करावा लागला आहे. येथील चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार निवडून आल्याने बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष … Read more

मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नागपूरच्या गोड संत्र्याला जास्त पसंती !

Market Committee: मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नोव्हेंबर महिन्यापासून गावठी मोसंबी व संत्री या फळांचा हंगाम सुरू होतो. बाजारात सध्या २५५९ क्विंटल संत्री, तर १६०० क्विंटल मोसंबी दाखल झाली आहे. यंदा अवकाळी पावसाचा संत्र्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. बाजारात सध्या नागपूरची गोड … Read more

Soybean price : कुठं फेडणार हे पाप!! सोयाबीन खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून मापात पाप…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Soybean price :- राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकाकडे वळू लागले आहेत. खरिपातील हे मुख्य पीक लागवड करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी संकटांशी दोन हात करीत मोठ्या कष्टाने … Read more

कांदा बळीराजाला रडवणार? निसर्गही साथ देईना, बाजारभावही मिळेना; शेतकरी मोठ्या अडचणीत

गेल्या वर्षभरापासून निसर्गात होणारे बदल, त्यामुळे कांदा पिकासह इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजाचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडून जात आहे. मागील काही महिन्यात कांद्याची दरवाढ गगनाला भिडली होती, त्यातूनच शेतकऱ्यांना (Farmer) एक आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र आता चालू बाजारभाव हा पूर्णपणे ढासळला असून कांद्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच … Read more