पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर तो माजी सैनिक वाचला असता !
अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :सोयरिकीच्या वादातून तालुक्यातील जातेगाव येथील निवृत्त सैनिकाला जीव गमवावा लागला. सात ते आठ व्यक्तींनी या जवानाला दगड, काठ्या, लोखंडी रॉडने ठेचले. या घटनेमुळे सुपे परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. औटी व पोटघन कुटुंबातील वादात पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या कार्यपध्दती … Read more