पीएम आवास प्लस योजना आहे महत्त्वाची! तुम्हाला देखील मिळू शकते घर, अशा पद्धतीने पहा यादीत आहे का तुमचे नाव?
देशामधील जे काही दारिद्र्य रेषेखालील गरजू लोक आहेत त्यांना घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरजू आणि गरीब असलेल्या सर्वांना स्वतःचे घर मिळावे यासाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येते व देशातील गरजू लोक या योजनेचे लाभार्थी ठरतात. या … Read more