Crop Insurance: एकच कॉलवर सूटणार आता पिक विम्याची संबंधित सर्व समस्या! वाचा काय आहे सरकारचा प्लॅन?

crop insurence

Crop Insurance:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळत असते. तसेच शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना देखील तोंड द्यायला लागते. यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांची हातात आलेली पिके … Read more

PM Fasal Bima Yojana : पावसामुळे शेतीचे नुकसान झाले? काळजी करू नका, सरकार देणार नुकसान भरपाई; असा करा ऑनलाइन अर्ज

PM Fasal Bima Yojana : देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका पाहायला मिळत आहे. रब्बी पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे … Read more

दिलासादायक ! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1966 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई मिळाली ; उर्वरित 447 कोटी ‘या’ दिवशी मिळणार

pik vima nuksan bharpai

Crop Insurance : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याच संरक्षण लाभत. यासाठी त्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! पिकविम्यासाठी भरले 1296 मिळालेत 12 रुपये ; पिकविमा की ‘भीक’विमा

jalgaon news

Agriculture News : महाराष्ट्रात केल्या काही दिवसांपासून पीक विमा विरोधात रान पेटले आहे. खरं पाहता पिक विमा प्रीमियम म्हणून शेतकरी बांधवांनी हजारो रुपये रक्कम भरली असताना त्यांना मात्र वीस-तीस रुपये अशी नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता चालू मामला वडवणी तालुक्यातून समोर आला आहे. वडवणी तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने 1296 रुपये … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 50 हजाराचं आणि नुकसान भरपाई 60 रुपयाची ; पीकविमा शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यासाठी

jalgaon news

Pik Vima : भारत कृषीप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या थाटामाटात मिरवतो. मात्र कृषीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, यंदा देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी देखील बहुतांशी शेतकऱ्यांना बहुतांशी … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद

pik vima nuksan bharpai

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा … Read more

Rabi Pik Vima : बातमी कामाची ; पिक विमा काढण्यासाठी फक्त 15 दिवस शिल्लक ! अर्ज प्रक्रिया अन विमा हफ्त्याची माहिती वाचा

Crop Insurance

Rabi Pik Vima : नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देणे हेतू केंद्र शासनाच्या माध्यमातून 2016 पासून पिक विमा योजना राबवली जात आहे. पीएम फसल बीमा योजना असे … Read more

पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम

akola news

Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे … Read more

PM Fasal Bima Yojana: शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS;  ‘या’ योजनेत मिळणार उद्ध्वस्त झालेल्या पिकाची भरपाई, असं करा अर्ज 

PM Fasal Bima Yojana: आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या (Government of India) एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल विमा योजना (PM Fasal Bima Yojana) आहे. अतिवृष्टी किंवा कोणत्याही आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशात असे अनेक शेतकरी आहेत. … Read more