आमदार राधाकृष्ण विखे यांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आपल्या शब्दात टीका केली आहे. सरकारची व्यवस्था जेव्हा अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे … Read more

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपणा शिकायला पाहिजे होता !

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपणा शिकायला पाहिजे होता; परंतु दुर्दैवाने फक्त केंद्र सरकारला दोष देण्याचे षडयंत्र रचताना राज्य सरकार आपले दायित्व पूर्णपणे विसरले असल्याची टीका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राहाता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४५ या वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ आमदार विखे … Read more

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बोलणे नैराश्येतून…

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- भाजपाआणि महाविकास आघाडी सरकार यांच्याधील नेत्यांमध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक शीतयुद्ध होत असलेले आपण पहिले असेल. राज्यातील या दोन बड्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार … Read more

त्यांची विरोधाची भूमिका ते पार पाडतायत; थोरातांचा विखेंना शाब्दिक टोला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाचे संकट दाट होत चालले आहे. यातच मागणी व पुरवठ्यावरून राज्य सरकार व केंद्रामध्ये तुतू मेमे सुरूच आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील नेतेमंडळी सध्या सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच महाविकास आघाडी सरकार बरोबरच नगर जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. यावर महसूलमंत्री … Read more

कोरोना संकट काळात आधिकऱ्यांनी राजकारण करू  नये – आ.विखे 

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर तेअजिबात खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका, अशा शब्दांत भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना खडेबोल सुनावले आहेत. कोरोना संदर्भात तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागाच्याअधिकार्या  … Read more

नगर जिल्‍ह्यातील ऑक्‍सीजन संपल्‍यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शुन्‍यच

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  महाभकास आघाडी सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन पुर्णपणे कोलमडले आहे. कुठल्‍याही यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण राहीलेले नाही. सरकारचा टास्‍कफोर्स करतोय काय? असा सवाल उपस्थित करतानाच नगर जिल्‍ह्यातील ऑक्‍सीजन संपल्‍यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शुन्‍यच दिसली. पालकमंत्र्यांनाही जिल्‍ह्यातील गंभिर परिस्थितीपेक्षा गोकुळ दूध संघाची निवडणूक महत्‍वाची वाटत असल्‍याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे … Read more

विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या व्यक्तिबाबत शिवसेनेच्या आमदाराने गलिच्छ वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचीच प्रतिमा मलिन केली – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-विरोधी पक्षनेते पद संविधानिक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तिबाबत शिवसेनेच्या आमदाराने गलिच्छ वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचीच प्रतिमा मलिन केली आहे. आघाडी सरकारमध्ये थोडी जरी चाड शिल्लक असेल तर त्यांनी त्या आमदारांवर गुन्हा दाखल करावा आशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आ.विखे पाटील यांनी शिर्डी येथे … Read more

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पालकमंर्त्यांच्या दौऱ्यानंतर आमदार विखे पाटील … Read more

या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल!

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोव्हीड रूग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आ.विखे पाटील यांनी … Read more

कोव्‍हीड रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने व्‍हावा

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-कोव्‍हीड रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने व्‍हावा, कोव्‍हीड चाचण्‍यांचे अहवाल स्‍थानिक पातळीवरच मि‍ळावेत म्‍हणून केंद्र सुरु करण्‍यास परवानगी देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय पाहाणी पथकांकडे केली. कोव्‍हीड परिस्थितीचा आढावा घेण्‍यासाठी जिल्‍ह्यात आलेल्‍या केंद्रीय पथकाने शिर्डी येथे पाहाणी करुन, कोव्‍हीड उपायोजनांचा आढावा … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र; म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या एकीकडे रोज नवनवीन विक्रम करत आहे. तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्था आणि औषधी, व्हेंटिलेटर यांच्या पुरवठ्याचे तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळत आहेत. गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीरचा तर प्रचंड तुटवडा आहे. याच इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यासह राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. इजेक्शन मिळत नसल्‍याच्या कारणाने कोरोना रुग्णांच्या … Read more

वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- वाळु माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातुनच गावपातळीवर गुन्‍हेंगारी वाढत चालली असून, गावपुढा-यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत, सरकारही मुकगिळून गप्‍प आहे. वाळु वाहाणार्‍या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु असल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. श्री … Read more

तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-महाभकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने … Read more

महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांना पाहायला वेळ नाही…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-महाविकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रीमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करुन दाखवा असे थेट आव्हान पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरुन आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने त्यांच्या … Read more

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वासघातकी -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून, राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा आशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कोव्हीडच्या कारणाने यापुर्वीच सलग पाचवेळा या परीक्षा राज्य सरकरने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता.आता झालेल्या निर्णयाप्रमाणे १४ मार्च रोजी या … Read more

हिरण यांची हत्या हे पोलिस प्रशासनाचे अपयश; विखेंची टीका

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे उद्योजक गौतम हिरण यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याबाबत आवाज उठवला आहे. हिरण यांची हत्या हे पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे. दरम्यान या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवत दोघाजणांना ताब्यात घेतले … Read more

व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येबाबत विखे पाटील म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर सोमवारी टिकेची झोड उठविली आहे. विखे यांनी या घटनेवर गृहमंत्र्यांना तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.विखे यांनी गृहखात्याचे सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस सामान्यांवर धाक दाखवत आहेत. मात्र गुंड मोकाट राहिल्याचे ते … Read more

तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बाराबलूतेदारांसह अडचणीत साडपलेल्‍या सर्वच समाज घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्‍प असून, ‘तीजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा’ अशीच परिस्थिती आहे. त्‍यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नसल्‍याची खंत भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण … Read more