…ती तरुणी म्हणाली मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलेने मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले आहे. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता. याबाबत समजलेली अधिक … Read more

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुल गांधी यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने कृषी क्षेत्र ३-४ उद्योगपतींच्या दावणीला बांधण्यासाठी कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती पूर्णत: उद्ध्वस्त होऊन स्वातंत्र्यापूर्वीच्या स्थितीत जाईल’, असे ते म्हणाले. ‘मी स्वच्छ व्यक्ती आहे. मोदीच काय, कुणालाही घाबरत नाही. ते मला … Read more

नेतृत्वाची कमान! पक्षाला राहुल गांधी यांची गरज

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. या बैठकीत कॉंग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या विषयांवर चर्चा झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक पुढच्या वर्षी जानेवारीच्या … Read more

आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे. असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया … Read more

महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांनी थेट शरद पवारांना दिले प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि,राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस … Read more

काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर सर्वात आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी !

झारखंड :- केंद्रातील मोदी सरकार हे मूठभर भांडवलदारांसाठी काम करत असल्याची जोरदार टीका पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी झारखंडमधील सभेत बोलताना केली. त्याचबरोबर राज्यात जर काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर सर्वात पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला जिंकून देण्याचे आवाहन करत, राहुल गांधी यांनी मोदी … Read more

‘मेक इन इंडिया’चे ‘बाय फ्रॉम चायना झालेय !

दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी प्रादेशिक समग्र आर्थिक कराराच्या (आरसीईपी) मुद्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना ‘मेक इन इंडिया’चे ‘बाय फ्रॉम चायना’त रूपांतर झाल्याची कडवट टीका केली. ‘प्रादेशिक समग्र आर्थिक करारामुळे भारतात स्वस्त वस्तूंचा महापूर येईल. यामुळे भारतातील लक्षावधी नोकऱ्यांवर गंडांतर येऊन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल’, असे राहुल गांधी यांनी … Read more

मोदी ‘अदानी-अंबानी’चे लाऊडस्पीकर…

नूंह (हरियाणा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अदानी व अंबानींचे लाऊडस्पीकर आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या श्रीमंत उद्योगपती मित्रांना फायदा पोहोचविण्याचे काम केले’, अशी तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. राहुल गांधी यांनी सोमवारी हरियाणाच्या नूंह येथील एका प्रचारसभेला संबोधित केले. त्यात त्यांनी अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more