Gajanan Kirtikar : ‘पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करून शिंदेशाहीला साथ द्या’

Gajanan Kirtikar : सध्या कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेत अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यामुळे कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Ramdas Kadam : …अन्यथा मी मुख्यमंत्री झालो असतो, शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरच सांगितलं

Ramdas Kadam : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर मधून मला तिकीट दिले. पण मी दापोलीतून मागितले होते. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला … Read more

Uddhav Thackeray : खेडमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी डाव साधला? रामदास कदमांचा भाऊच फोडला? भावाकडून ठाकरेंचा सत्कार

Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार माजी राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेड दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात … Read more

मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय; राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लोकसभेतील गटनेते पदावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नियुक्ती चुकीची आहे. शिवसेनेवर हा अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे सांगत शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवरच आरोप केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ … Read more

जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग…; संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक सत्तानाट्य रंगले. त्यावरुन राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले आणि शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. आता या सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून त्यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी … Read more

कदमांना मला रोखठोक उत्तर द्यावे लागेल; भास्कर जाधवांचा आक्रमक इशारा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्यावर जोरदार पलटवार केला. शिवसेना वाचवायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा, असे रामदास कदम यांनी म्हणाले. तसंच शिवसेनेतील ४० आमदार वेगळा विचार करत असतील तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवे, असेही रामदास … Read more

‘तेव्हा तुमचंच राष्ट्रवादीशी साटलोटं होतं, कदमांनी स्वत: च आत्मपरीक्षण केले पाहिजे’

मुंबई : शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर रामदास कदम यांनी आक्रमक होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणाऱ्या रामदास कदम … Read more

‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का?- रामदास कदम

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेनेला गळतीच लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाविरोधात कारवाया केल्याचे सांगत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे रामदास कदम यांना देखील पक्षातून हकालपट्टी केल्याचे समोर आले. त्यावर आता रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more