Agriculture News : विखे पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले ! आता शेतकऱ्यांची मागणी गाव तिथे…
Agriculture News : सतत बदलते हवामान, त्यामुळे वेळी अवेळी पडणारा पाऊस कधी पिकांना बुस्टर ढोस देतो, तर कधी पिकांची नासाडी करून वाताहत करतो. याची शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यात अनेक गावे मिळून एक पर्जन्यमापक यंत्र आहे. अतिवृष्टीने नुकसान होऊनही केवळ मंडळातील पर्जन्यमापक तंत्रावर या पावसाची नोंद होत नाही, परिणामी शासनाच्या आर्थिक मदतीला मुकावे लागते. … Read more