विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात बाधा…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात सतत बाधा ठरतात. विकास कामांना प्राधान्य देत मागील प्रस्ताव मार्गी लावून मतदारसंघाचा नावलौकिक राज्यात वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. जळगाव ते चितळी या रस्त्याच्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ६० लाख ५१ हजार … Read more

विरोधकांनी पोकळ बढायात दोन वर्ष घालवली,’ या’ माजी आमदारांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- एकीकडे विकासाच्या पोकळ बढाया मारायच्या आणि दुसरीकडे मतदार संघातील पाट पाणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विविध योजनांचे रखडलेले अनुदाने, गोदावरी कालवे दुरुस्ती, समन्यायी पाण्याचे बोकांडी बसवलेले भूत, पीक विम्यi, रस्ते, वीज, आरोग्य, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीपाची वाया गेलेली पिके, कालव्यi ऐवजी नदीला सोडलेले पाणी, आदि प्रश्न लोंबकळत ठेवायचे. … Read more

बिजबिल भरणाबाबत नागरिकांना सवलत मिळावी; कोल्हेंचे मंत्र्यांना पत्राद्वारे साकडं

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाकाळात अनेकांना भरमसाठ विजेची बिले प्राप्त झाली होती. या मुद्द्यावरून अनेक आंदोलने झाली मात्र वीजबिले थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमकपणा अंगीकारत थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडण्याची मोही हाती घेतली. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट सापडलेल्या नागरिकांना वीजबिल भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आंदोलनाची वेळ येते हे दुर्दैव

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया आहे. कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश … Read more

भाजपच्या ‘ या’ माजी आमदारांना पुन्हा एकदा घरचा आहेर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना ज्यांनी कधी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचे प्रश्न सोडविले नाही. नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या वितरीकांसाठी जमीन संपादित केल्या त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही. ज्यांचे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या प्रश्नासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न … Read more

माजी आमदार कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाली होती. या इमारतीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे ३० मे २०१६ रोजी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळवला होता. निधीतील पहिल्या रकमेचा हप्ता २ कोटी रुपये … Read more

ढिसाळ कारभारामुळे शेतकरी बांधव हवालदिल !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असतांना देखील जलसंपदा खात्याने उन्हाळी रोटेशनचे आवर्तनाचे तारखा वेळेवर जाहीर न केल्यामुळे कांदा व गहू यांना एका पाण्याची गरज असताना ते वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधी यांनी नियोजन करणे गरजेचे असताना देखील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्षामुळे तसेच … Read more

घरगुती नको, आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घ्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. अनेक नागरिक या कोरोना महामारीच्या भितीपोटी लक्षणे असताना देखील नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपचार करत आहे असे न करता नागरिकांनी आपल्या जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन भारतीय जनता … Read more

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाही : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- सरकारी कुमक असलेल्या कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित राहू शकत नाही, तर राज्यातील महिलांना हे राज्य सरकार संरक्षण कसे देऊ शकेल, पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना लांच्छनास्पद असून या घडलेले घटनेमुळे कोरोनाच्या परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त … Read more

अपयशी राज्य सरकारमुळे साथ आजारात महाराष्ट्र अव्वल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेले तिघाडी बिघाडी झाल्यामुळे सरकार संभ्रमावस्थेत आहे. त्यात सरकारने कोरोनाच्या संकटात योग्य ते नियोजन न केल्यामुळे संकटाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अपयशी सरकारमुळे साथीच्या आजारात महाराष्ट्राचा एक नंबर असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासाळली आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता … Read more

राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना … Read more

यापुढेही लोकांचे प्रश्न सोडवू : माजी आमदार स्नेहलता कोल्हे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव ;- जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे सामाजिक कार्यात कार्यरत राहून लोकांचे प्रश्न सोडवू, असे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बुधवारी सांगितले. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… जळगाव येथे अनुसूचित जाती वस्तीत ८ लाख २३ लाख रुपये खर्चाच्या समाजमंदिराचे भूमिपूजन … Read more

ते वाक्य एकताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंदिस्त नळपाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी, कोपरगावच्या कामास दिलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व घारुटे यांनी गुरुवारी उठवली असल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे वृत्त येताच गुरुद्वारा रोडवरील कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करुन व पेढे वाटून जल्लोष … Read more

आमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये

कोपरगाव: माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आपल्या कारकीर्दीत मंजूर करून आणलेल्या रस्त्यांची मंजुरी आमदार आशुतोष काळे आपणच ते मंजूर करून आणल्याचे खोटेच जनतेला सांगत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काळे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, अशी परखड टीका विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत निदान … Read more

आता कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

कोपरगाव : गेल्या काही वर्षांच्या दुष्काळानंतर सुरूवातीपासून आवश्यक वेळी पडलेल्या पावसामुळे यावेळी खरीपाचे पिके चांगली येणार, या अपेक्षेत असतानाच लांबलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मिळणारे उत्पन्न तर गेलेच परंतु, रब्बी पिकांच्या खर्चासाठीच्या तरतुदीचीही वाताहत झाली. अशा परिस्थितीत सरकार व सर्व समाजघटकांनी या लाखोंच्या पोशिंद्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने आता कोपरगाव तालुक्यात … Read more

कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले…

कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत … Read more

अहमदनगर जिल्ह्याने भाजप – सेनेच्या ‘ह्या’ सहा आमदारांना दाखविला घराचा रस्ता

अहमदनगर :-  जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदार संघाचे निकाल स्पष्ट झाले आहेत,नगर जिल्ह्यातून आलेले हे निकाल अत्यंत धक्कादायक असून ना.शिंदे, कर्डिले, औटी, पिचड, कोल्हे, मुरकुटे ह्या युतीच्या सहा आमदारांचा पराभव झाला असून नगर शहरातून माजी आमदार अनिल राठोड यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. … Read more

कर्तव्यशून्य आमदारांना २१ तारखेला जागा दाखवून देऊ!

विरोधी पक्षाचे आमदार असताना माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळण – वळणाचा प्रश्न मार्गी लावला. मात्र २०१४ नंतर गेल्या ५ वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांनी बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला तालुक्याच्या विद्यमान आमदार साधा भराव टाकू शकल्या नाही . यावरून त्यांना विकासाची किती आवड होती हे यातूनच दिसत आहे,  … Read more