मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त … Read more

खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Anganwadi Sevika

Anganwadi Sevika : महाराष्ट्र राज्य शासनाचे महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती समोर आली आहे. खरंतर राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. हे पण वाचा :- … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणार मुद्रांक शुल्कात मोठी सूट, ‘त्या’ जाचक अटीही झाल्यात रद्द

Maharashtra News

Maharashtra News : नारीशक्ती, या जगातील अर्धी जनशक्ती स्त्री आजही समाजात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. खरंतर महिलांनी आता आपल्या कार्याचा ठसा जवळपास प्रत्येकच क्षेत्रात उमटवला आहे. महिला आता केवळ चूल आणि मूल या फॉर्मुलामध्ये सेट होत नाही. आता महिलांनी हा फॉर्मुला ब्रेक करत वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. आता महिला राजकारण, समाजकारण, व्यवसाय, शिक्षण इत्यादी … Read more

ब्रेकिंग ! आता मोबाईलवरच काढता येणार विवाह नोंदणी, जन्म-मृत्यूसारखे सर्वचं महत्त्वाचे दाखले; महाराष्ट्र राज्य शासनाने विकसित केलं ‘हे’ खास ॲप्लिकेशन, वाचा सविस्तर

maharashtra news

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सेवेसाठी एक भन्नाट एप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. वास्तविक, सामान्य जनतेला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कागदपत्रांसाठी, शासकीय कामकाजांसाठी, काही दाखले लागत असतात. यासाठी सामान्य जनतेला आत्तापर्यंत तलाठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता शासनाने महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट नामक एक ॲप्लिकेशन विकसित केल आहे ज्याच्या … Read more