Ahmednagar City News : सुवेंद्र गांधींनी अर्बन बँक बुडविण्याचे देखील श्रेय घ्यावे !
Ahmednagar City News :आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाचा धसका घेऊन अहमदनगर शहरातील काही स्वप्नाळु लोक सध्या उठसुठ आमदारांवर टिका करत आहेत. वास्तविक पाहता स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेली ही मंडळी महापालिकेच्या निवडणुकीत निवडुन येऊ शकत नाही, हे सर्व शहरातील जनता जाणून आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी फक्त आमदारांचा व्यक्तिदोष या … Read more