State government ; मंत्रिमंडळ विस्तार होऊच शकत नाही, झालच तर सरकार पडणार, बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

State government ; राज्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. असे असताना हे सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले जाते. तसेच कोर्टात अनेक सूनवण्या देखील बाकी आहेत. यामुळे सरकारने टिकणार की पडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असताना आता मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने हे सरकार पडेल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकनाथ शिंदे सरकारनं आपली परीक्षा पास केली ! आमदार संग्राम जगताप पोहोचलेच नाहीत..

Maharashtra news:आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं … Read more

Maharashtra Politics : राज्यातील ठाकरे सरकार पडणार ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra Politics  :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे पाच … Read more

वडेट्टीवार यांनी दिलाय तो कोरोना बाबत सूचक इशारा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay vadettiwar) यांनी अलीकडेच केलेलया वक्तव्यानुसार जनतेने अश्याच पद्धतीने नियम पायदळी तुडविले तर कोरोना विस्फोटक होईल आणि जानेवारी आणि एप्रिलमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल. कोरोनाच्या बाबत नियम असेच पायदळी तुडविले तर गंभीर परिस्तिती निर्माण होऊ नये म्हणून लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय … Read more

शरद पवारांनी आता देशातील राजकारण बदलावे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-राज्यात आघाडीचे सरकार केवळ शरद पवारांमुळे शक्य झाले. कोणाच्या स्वप्नातही नव्हते ते प्रत्यक्षात आले. ही दूरदृष्टी केवळ पवार साहेबांमध्येच असू शकते. ती इतर कुणाला अद्याप तरी लाभलेली आहे, असे वाटत नाही. आज ते ८० वर्षांचे झाले, ते शतायुषी व्हावेत. त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, आता देशातील राजकारण बदलावे…अशा शुभेच्छा राज्याचे … Read more