Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या ‘त्या’ योजनेचा खेळखंडोबा; अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ
Ahmednagar News : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असते. वीज आणि पाणी हे शेतीसाठी महत्वाचे घटक आहेत. मात्र खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मत करण्यासाठी राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना राबवली. मात्र या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला … Read more