राज्यात गुंडांवरची पहिली ‘बुलडोझर’ कारवाई

Maharashtra News

Maharashtra News : सातारा शहरालगतच्या प्रतापसिंहनगर येथील झोपडपट्टीतील कुख्यात गुंड दत्ता जाधव, त्याचा मुलगा ललन जाधव यांनी गुंडगिरीचा कहर केला आहे. पोलिसांनी त्यांना कायद्याचा हिसका दाखवून ‘मोक्का’ मध्ये कारागृहात टाकले आहे. तरीही त्यांच्या गुंडांकडून किरकोळ उचापती सुरूच होत्या. महसूल व पोलीस प्रशासनाने बुधवारी त्यांना दणका दिला. शासकीय जमिनीवर बांधलेली घरे, इमारती सकाळीच जमीनदोस्त केल्या. महाराष्ट्रातील … Read more

Multibagger Penny Stock : छोट्या शेअरची कमाल…! 4 वर्षांत घेतली मोठी झेप

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stock : गुंतवणूकदार सध्या पेनी स्टॉकमध्ये गुंतणूक करण्यात जास्त रस दाखवत आहेत, कारण गेल्या काही काळापासून, या शेअर्सनी खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच एका पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. पेनी स्टॉक एचएलव्ही लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. HLV लिमिटेडचे … Read more

Yellow Urine Causes : सावधान ! तुम्हालाही उन्हाळ्यात पिवळ्या रंगाची लघवी होते का?, आजच घ्या डॉक्टरांचा सल्ला…

Yellow Urine Causes

Yellow Urine Causes : उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू लागतात, त्यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे. हे बऱ्याचवेळा जास्त घाम आणि लघवीद्वारे शरीरातून पाणी पडणे यामुळे होते. अनेकवेळा शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्याने लघवीच्या रंगावर देखील परिणाम होतो. उन्हाळ्यात या प्रकारची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. खरं तर हे शरीरात … Read more

वीज बदलतेय रंग ! यंदा महाराष्ट्रासह भारतात कोरड्या दुष्काळाचे संकेत

Maharashtra News

Maharashtra News : विजा आपले रंग बदलत आहेत आणि त्यांचा निळसरपणा कमी होत असून त्या लालसर बनत आहेत. विजांचा रंग फक्त भारतातच बदलत आहे. त्यामुळे ही कोरड्या दुष्काळाची चाहूल असू शकते, असे प्राथमिक संशोधन निष्कर्ष हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी मांडले आहेत. प्रकाशाची ऊर्जा ही प्रकाशाचा रंग ठरवते. दृश्य व अदृश्य अशा दोन्ही प्रकाशांचा … Read more

सगळीकडे वाढला मार्च एंडचा ‘फीवर’ !

Maharashtra News

Maharashtra News : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणून मार्च महिन्याला विशेष महत्त्व आहे. विविध व्यवसायांसाठी जुनी पुस्तके बंद व नवीन चालू मग ते आर्थिक असो वा इतर मात्र आता ग्रामीण भागातही मार्च एंड हा शब्द रुळला असून, मार्च महिना आला, आमचे काम करा, म्हणत आर्थिक व्यवहार सुरळीत करताना नागरिक मार्च एंडचा आसरा घेत असल्याचे दिसून … Read more

Budh Gochar 2024 : एप्रिल महिन्यापसून सुरु होईल ‘या’ राशींचा गोल्डन टाईम! मिळतील अनेक लाभ…

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : चैत्र नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे. या दिवशी, ग्रहांचा राजकुमार बुध देखील आपला मार्ग बदलेल. बुध 9 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, शिक्षण, व्यवसाय, वाणी इत्यादी कारणीभूत मानले जाते. सध्या बुध मेष राशीत आहे. अशास्थितीत जेव्हा बुध मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा सर्व राशींवर सकारात्मक … Read more

राहुरी मतदारसंघातील तीन तालुक्यांत भरारी पथके तैनात

Ahmednagar News

Ahmednagar News : ३७ अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण … Read more

Navpancham Rajyog 2024 : नवपंचम राजयोगामुळे चमकेल ‘या’ राशींचे भाग्य, सर्व कामात मिळेल यश!

Navpancham Rajyog 2024

Navpancham Rajyog 2024 : ग्रह, कुंडली आणि नक्षत्र यांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. दर महिन्याला कोणता ना कोणता ग्रह आपली राशी बदलत असतो, अशा स्थितीत ग्रहांची हालचाल पृथ्वीसह मानवी जीवनावरही परिणाम करते. ग्रहांच्या हालचालीमुळे योग किंवा राजयोग तयार होतात. अशास्थितीत 12 वर्षांनंतर देव गुरु आणि बुध यांचा मेष राशीत संयोग होत असल्यामुळे नवपंचम राजयोग तयार … Read more

सरपंचांच्या घरावर हल्ला करणाऱ्या चौघांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत येथील आमदार आशुतोष काळे गटाच्या सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करणाऱ्या, प्रताप वाकचौरे, कृष्णा महाले, बिपिन निंबाळकर व बाला लुटे (सर्व राहणार कोळगाव थडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभेची आदर्श … Read more

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासांत घेतला शोध

Ahmednagar News

Ahmednagar News : दहावीचे पेपर दिल्यानंतर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका कॉलेज परिसरातून अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. या घटनेतील पीडित मुलीचा राहुरी पोलिस पथकाने २४ तासाच्या आत शोध घेऊन तिला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश, की एका १६ … Read more

वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर जामखेड रोड वर चिचोंडी पाटील गावाजवळ असलेल्या सांडवे फाट्यावर सोमवारी (दि. २५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे … Read more

निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Onion News

Onion News : केंद्र सरकारने निर्यात बंदी कायम ठेवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो कोटीचे नुकसान होत आहे. असे मत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे म्हट्‌ले आहे की, केंद्र सरकार फक्त ग्राहकांचा विचार करीत आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आधिसूचना काढत ३१ मार्च २०२४ पर्यंत असलेली कांदा निर्यात बंदी पुढील … Read more

सूर्य आग ओकू लागल्याने नागरिक हैराण !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यासह जिल्ह्यातील वातावरणातील तापमानात चांगलीच वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे घामाघुम झालेले नागरिक, मजुर, शेतमजूर दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेऊन विश्रांती घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. उष्णतेमुळे चिमुकली बालके, सामान्य नागरिक, वयोवृद्ध नागरीक हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. लग्न समारंभाची धामधूम सुरु असतानाच … Read more

तालुक्यातील पाणवठ्यांत पडले पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पानवठे मार्चमध्येच कोरडेठाक पडले होते. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली होती. वनविभाग तसेच लोक सहभागातून पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात आल्याने वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नगर तालुक्यात असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये हरिण, काळवीट, ससा, लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, साळींदर, रानमांजर, … Read more

‘विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेचे हाल चालवलेत’

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण अडीच महिन्यांत एमआयडीसीकरिता मान्यता आणली. आता प्रलंबित तुकाईचारी प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. मात्र माझ्या विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेची राखरांगोळी चालवली असल्याचे सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली. कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथे होणाऱ्या एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः … Read more

Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची इच्छा होऊ शकते पूर्ण, या लिंकवर करा क्लिक…

Bank of India Bharti 2024

Bank of India Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची आहे. सध्या मुंबईतील बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “अधिकारी” पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

IBPS Bharti 2024 : पदवीधर असाल तर खाली दिलेल्या लिंकवर करा क्लिक, व्हा थेट आयबीपीएसमध्ये भरती…

IBPS Bharti 2024

IBPS Bharti 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असल्यास आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रोफेसर, असिस्टंट जनरल मॅनेजर, रिसर्च असोसिएट्स, हिंदी ऑफिसर, … Read more

LIC policy : LIC ची बंपर परतावा देणारी स्कीम, मॅच्युरिटीवर मिळतील 55 लाख रुपये…

LIC policy

LIC policy : देशातील कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करताना एलआयसीचे नाव प्रथम येते. LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे, म्हणूनच लोक LIC कडून त्यांचा विमा काढण्यास प्राधान्य देतात. LIC सर्व लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व वयोगटांसाठी आणि सर्व श्रेणीतील लोकांसाठी विमा योजना आणते. एलआयसी योजना लोकांना विम्यासह सुरक्षित गुंतवणूक पर्याय देखील देते. पोस्ट … Read more