अहमदनगर जिल्ह्यातील १०० तलाव होणार गाळमुक्त !
Ahmednagar News : राज्य सरकारने पाणीटंचाईवर मात करताना शेत जमिनीला सिंचनाची सुरक्षितता मिळावी या मुख्य हेतूने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना हाती घेतली आहे. नगर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन या संस्थांनी जिल्ह्यातील शंभर तलावांचा गाळ काढण्यासाठी सहयोग देऊ केला आहे. तलावांची साठवण क्षमता वाढवितानाच काढलेला गाळ शेतजमिनी टाकल्यामुळे … Read more