Agriculture News : ऊस व कपाशीचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत !

Agriculture News

Agriculture News : यावर्षी अल्पपर्जन्यवृष्टी झाल्याने अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी उधार, ऊसणवार करून कपाशी व उसाची लागवड केली. मात्र, उत्पादनात मोठ्या घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेवगाव तालुक्यात व विशेष करून पूर्व भागात बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, मुंगी, चापडगावसह लाडजळगाव परिसरात नगदी पीक व शेतकऱ्यांच पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कपाशी … Read more

Parner News : दुपारी चारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट सुरू झाली आणि…

Parner News

Parner News : अवकाळी पाऊस व गारपिकटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रशासनाने सरसकट पंचनामे करावेत, केवळ पंचनाम्यांचा फार्स न करता शासनाने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई द्यावी, अशी मागणी आ. लंके यांनी या वेळी केली. तालुक्यातील पारनेर, पानोली, वडुले, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर … Read more

संगमनेर राहुरीत द्राक्षे, पेरू, डाळिंबाचे मोठे नुकसान, नेवासा, कोपरगाव राहत्यात कांदा, ज्वारी, हरभरा उद्ध्वस्त

 Agricultural News

 Agricultural News : महाराष्ट्राबरोबर उत्तर नगरमध्येही अवकाळी पाऊस जोरदार कोसळला आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस झालेल्या पाऊस व गारपीटीने अकोल्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. राहुरी, संगमनेरमधील द्राक्षे, पेरू, डाळिंब या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. नेवासा, कोपरगाव व राहात्याच्या काही भागांतील लाल कांदा, ज्वारी, हरभरा पिकेही अवकाळीने उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीचे शासनाने … Read more

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान !

Agricultural News

Agricultural News : आश्वी व परिसरातील गावांमध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच काल सोमवारी सकाळी पुन्हा पावसाने झोडपून काढल्याने आठवडे बाजाराकडे शेतकरी व भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. रविवार सकाळपासून आश्वी परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजेचा सुमारास आचानक … Read more

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

Marathi News

Marathi News : अंदमान व निकोबार बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरात पुढील काही दिवसांमध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता सोमवारी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे या चक्रीवादळाविषयीची माहिती आयएमडीने दिली आहे. दक्षिण अंदमान समुद्र व मलक्काच्या सामुद्रधुनीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो पश्चिम-वायव्य क्षेत्राकडे … Read more

विहिंपचे स्वयंसेवक घरोघरी श्रीराम मंदिराचे निमंत्रण देणार

Marathi News

Marathi News : अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. या अभियानाचा प्रारंभ ५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत झाला. गर्भ गृहात अक्षताचे पूजन व अभिमंत्रित करण्यात आले. दि.२६ नोव्हेंबर रोजी पुणे येथून नगरला संध्याकाळी ७.३० वा विशाल गणपती मंदिर माळीवाडा येथे कलशाचे पूजन श्री विशाल गणपती मंदिराचे महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते … Read more

बिल मागितल्याचा राग आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यावर चाकु हल्ला

Maharashtra News

Maharashtra News : जेवनाचे बिल मागितल्याचा राग येऊन तीन इसमांनी हॉटेल कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू भोकसून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरालगत घडली. सदर चाकू हल्ल्यात २९ वर्षीय हॉटेल कर्मचारी अक्षय सुरेश शेलार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात काल सोमवारी … Read more

Ahmednagar Rain News : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, अजून दोन दिवस पावसाची शक्यता ! जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

Ahmednagar Rain News

Ahmednagar Rain News : अकोले तालुक्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वांचीच तारांबळ उडवून दिली.एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळच्या सुमारास अकोले शहरात पावसाने हजेरी लावली होती. सहा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर साडेसात विजेच्या सुमारास वादळी … Read more

Ahmednagar : जिल्हा परिषदेच्या ‘या’ शाळा होणार सौर उर्जायुक्त ! आता विद्यार्थी सौरऊर्जेच्या आधारे गिरवणार डिजिटल शिक्षणाचे धडे

Ahmednagar News

Ahmednagar News : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण योग्य पद्धतीने मिळावे यासाठी शासन विविध उपक्रम, योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी अनेक शाळांमध्ये डिजिटल संसाधन देखील उपलब्ध करून देण्यात आले. आता जिल्हा परिषदेच्या16 शाळा सौर उर्जायुक्त होणार आहेत. या सौर ऊर्जेच्या आधारे विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. सौर पॅनेलसह अद्ययावत सुविधा उपलब्ध … Read more

भारतीयांना आता व्हिसाशिवाय ३० दिवस राहता येणार ह्या देशात !

Ahmednagar News

भारतीय नागरिकांना आता मलेशियामध्ये व्हिसाशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. भारत आणि चीनच्या नागरिकांना १ डिसेंबरपासून मलेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ही माहिती दिली. चिनी आणि भारतीय नागरिक मलेशियामध्ये ३० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त राहू शकणार आहेत. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मलेशियाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी श्रीलंका आणि थायलंडनेही व्हिसा फ्री एण्ट्रीची … Read more

Benefits Of Dry Dates : हिवाळ्यात रोज दुधासोबत करा ‘या’ पदार्थाचे सेवन, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे !

Benefits Of Dry Dates

Benefits Of Dry Dates : हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. कारण या मोसमात आपली रोगप्रतिकारक कमकुवत असते आणि म्हणून आपण लवकर आजारी पडतो. म्हणूनच या मोसमात योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात आपण सर्वजण निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन करतो. त्यात खजूर, अक्रोड, आणि माखणा आपण मोठ्या प्रमाणात सेवन … Read more

Hot Water : जेवल्यानंतर प्या गरम पाणी, वजन कमी होण्यासोबतच होतील ‘हे’ फायदे !

Hot Water

Hot Water : बऱ्याच लोकांना जेवणानंतर गरम पाणी पिण्याची सवयी असते. असे केल्याने वजन कमी नियंत्रणात राहते, असा त्यांचा समज असतो. पण हे खरंच आहे का? जेवणानंतर गरम पाणी पिल्याने वजन नियंत्रात राहते का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. आज आम्ही याच प्रश्नाचे उत्तम घेऊन आलो आहोत. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…. … Read more

Ahmednagar News : समन्यायीचा चुकीचा अर्थ ! जायकवाडीला सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी

Jayakwadi Dam

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध करणे अवघड झाले असताना महाराष्ट्र सरकारच्या समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करावे, अशी मागणी करीत संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात … Read more

Benefits Of Eating Curd : हिवाळ्यात रोज खा दही, आरोग्याशी संबंधित सर्व अडचणी होतील दूर…

Benefits Of Eating Curd

Benefits Of Eating Curd : हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची फार गरज असते. कारण या मोसमात आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी असते, आणि यामुळे आपण लवकर आजरी पडतो. अशास्थितीत आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज असते. आज आम्ही तुम्हाला अशा एक पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्ही अनेक मोसमी आजारांवर मात … Read more

IPL 2024 : हार्दिक मुंबईकडे आला तरी कसा ? व्यवहार कोट्यवधींचा पण खुलासा नाही…

IPL 2024

IPL 2024 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्यावरून गेले दोन दिवस सुरू असलेले नाट्य अखेरीस संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी मोजून हार्दिकला गुजरात टायटन्सकडून आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले. कर्णधार हार्दिकने गुजरात सोडल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सलामीवीर शुभमन गिलची वर्णी लागली आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक मुंबईकडे जाणार, अशी चर्चा आयपीएल वर्तुळात रंगली होती. … Read more

श्रीरामपुरात जनावरांच्या कातडीची तस्करी उघड ! २५ लाख…

Ahmednagar News

Ahmednagar News  : श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरात जनावरांची कातडी गोदामामधून ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांनी कारवाई केली. यात २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राजू निसार सय्यद (वय ३३ रा. जेऊर, ता.नगर), दानिश जावेद बागवान (वय १८, सुभेदारवस्ती श्रीरामपूर), फारुख सुलेमान कुरेशी (वय … Read more

Breaking ! ५० लाख रुपयांसाठी हैद्राबादच्या सावकारांकडून अहमदनगर जिल्ह्यातील युवकाचे अपहरण

Breaking

Breaking : व्याजाची मुद्दल ५० लाख व त्याचे व्याज वसूल करण्यासाठी हैद्राबाद येथील सावकारांनी राहुरी येथील इसमाला उचलून नेले आणि मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की निसार हसन पठाण (वय ४० वर्षे) हे राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे राहातात. ते प्लॉटींगचा … Read more

Libra 5 year horoscope : तूळ राशीच्या लोकांसाठी पुढील 5 वर्षे कशी असतील?, जाणून घ्या करिअर, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी !

5 year horoscope

5 year horoscope : भविष्य जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आधीच जाणून घेतले तर त्यावर उपाय करता येतात. पण भविष्य हे अनिश्चित आहे. असे असले तरी देखील ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीच्या आधारे माणसाचे भविष्य सांगितले जाते, भविष्य हे ग्रहांच्या स्थितीनुसार ठरते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्व आहे. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. … Read more