Shrigonda News : श्रीगोंद्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत काष्टी आणि सप्रेवाडी येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. रविवारी (दि. २६) संध्याकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जालिंदर जयसिंग काळे (वय ५१), रा. काष्टी, अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९), रा. सप्रेवाडी, श्रीगोंदा, अशी दोन्ही मयतांची नावे असून, रामदास कोळेकर … Read more

जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करा !

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र सरकारने समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करावे, या मागणीसाठी संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसरात काल सोमवारी आंदोलन करण्यात आले. उत्तर नगर जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस कमी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे असताना भंडारदरा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पिकअपच्या धडकेत महिला ठार; चालकाविरोधात गुन्हा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : राहाता येथून दुचाकीवर बाभळेश्वरकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मंगल इंद्रभान बेंद्रे (वय ५२) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत मंगल बेंद्रे या पुतण्या एकनाथ बाळासाहेब बेंद्रे यांच्यासोबत गुरुवारी (दि. २३) एमएच १७, एबी २२४७ या दुचाकीवर राहाता येथे दवाखान्यात गेल्या … Read more

Margashirsha Month : आजपासून मार्गशीर्ष प्रारंभ, करा ‘हे’ उपाय, सर्व अडचणी होतील दूर !

Margashirsha Month

Margashirsha Month : 28 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्व आहे. मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो. म्हणूनच या महिन्यात श्रीकृष्णाची आराधना केली तर अनेक समस्यांमधून मुक्ती मिळते. तसेच या काळात श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली तर सर्व मोनोकामना देखील पूर्ण होतात. दरम्यान, मार्गशीर्ष महिन्यात काही उपाय करणे खूप शुभ … Read more

Rajyog 2023 : डिसेंबरमध्ये चमकणार ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, व्यवसायातही प्रगतीचे संकेत !

Rajyog 2023

Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्व आहे. जेव्हा ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. म्हणूनच ग्रहांच्या हालचाली महत्वाच्या मानल्या जातात. ग्रहांच्या स्थितीनुसार माणसाचे नशीब बदलते, प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीचा स्वामी ग्रह असतो, अशातच ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम इतर … Read more

Maruti Suzuki Car Price : मारुतीच्या कार होणार महाग ! आता कार घेणंसुद्धा अवघड

Maruti Suzuki Car Price

Maruti Suzuki Car Price : भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले की, महागाई आणि वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आपल्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहेत. कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले की, एकूण महागाई … Read more

सातबारा फेरफार : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य..! राज्यभर योजना राबवणार; तलाठी, तहसीलदार यांना आदेश

Maharashtra News

Maharashtra News : सातबारा फेरफार प्रकरणात तलाठ्यांकडून फेरफार दुरुस्ती (१५५ आदेश) करताना अनेक निकाल राखून ठेवण्यात येतात. अनेक प्रकरणांत दिरंगाई केली जात असून, अनेक प्रकरणांत हेतुपुरस्सर निकाल देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तलाठी, मंडल अधिकारी यांच्यापाठोपाठ आता राज्यातील सर्व तहसील पातळीवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (फिफो) योजना बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १ … Read more

Breaking : गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी, दुःखाचा डोंगर

Poultry

पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, सांगवी सूर्या, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर या परिसराला रविवारी (दि. २६) अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह डाळींब, केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. कांदा पिकासह रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसला आहे. दरम्यान गारपिटीमुळे पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी … Read more

आमदार निलेश लंके रात्रभर अस्वस्थ ! गारपिटीने पारनेर झोडपत होते, लंके क्षणाक्षणाची माहिती घेत होते..पहाट होताच थेट शेतकऱ्याच्या बांदावर

Nilesh Lanke

रविवारी (दि.२६) अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. ९ मंडळात मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु सर्वात जास्त फटका पारनेर तालुक्यात बसला. कुठे फळबागा उध्वस्त झाल्या तर कुठे पिके भुईसपाट झाली. पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मेल्या. आ. निलेश लंके अस्वस्थ या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत माहिती येत होती. ते रात्रभर नुकसान झालेल्या भागातून … Read more

रिटायरमेंटसाठी साठवायचाय लाखो रुपयांचा फंड? ‘या’ तीन स्कीममध्ये करा गुंतवणूक,पैसेही सुरक्षित व खात्रीशील रिटर्न

Marathi News

Marathi News : सुज्ञ लोक त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यातच निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करून ठेवत असतात. म्हणजेच एकदा का आपले वय ५८ च्या पुढे गेले की आपली काम करण्याची क्षमता कमीच होते. म्हणजेच आपण निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग आधीच करायला पाहिजे जेणे करून आपल्याला म्हतारपणात पैशांची अडचण येणार नाही. अनेक लोक याकडे दुर्लक्ष देखील करतात. त्यामुळे त्यांचे नोकरी संपल्यानंतरचे … Read more

Business Idea : केळीच्या सालीपासून बनवा कागद ! सविस्तर जाणून घ्या लाखोंची कमाई करणाऱ्या व्यवसायाबद्दल

Business Idea

Business Idea : विविध बिझनेस, स्टार्टअप्स यांची डिमांड सध्या वाढत आहे. लोक वेगवेगळे बिझनेस करत आहेत. बिझनेसद्वारे लोक आपली आर्थिक प्रगती करत आहेत. तुम्ही देखील व्यवसाय करायच्या विचहरात असाल व तुम्हाला रेगुलर बिझनेस पेक्षा युनिक बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय अतिशय योग्य ठरणार आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय अतिशय युनिक असून … Read more

मुळा, प्रवरेवरील बंधारे भरून द्यावेत : आ. गडाख

Maharashtra News

Maharashtra News : समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडताना मुळा-प्रवरा नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची आग्रही मागणी माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून मध्यंतरी मोठे … Read more

Jayakwadi Water : मुळा व भंडारदऱ्यातूनही जायकवाडीसाठी पाणी सोडले

Jayakwadi Water

Jayakwadi Water : निळवंडेपाठोपाठ मुळा व भंडारदरा धरणातूनही जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्याबाबत समाज माध्यमांवर विरोध होत असताना प्रत्यक्षात पाणी सोडताना विरोध करण्यासाठी कोणीही धरणस्थळी फिरकला नाही. त्यामुळे विना अडथळा मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून जायकवाडीच्या दिशेने वाहू लागले. भंडारदरा धरणातूनही १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. मुळा धरणस्थळी मुळा पाटबंधारे विभागाचे … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मंगळवारी (दि.२८) प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा भिम शक्ती संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजया बारसे यांनी दिला आहे. या संदर्भात येथील प्रांताधिकारी किरण सावंत यांना विजया बारसे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे. याप्रसंगी वंदना गायकवाड, कल्पना तेलोरे, … Read more

श्रीरामपूर बाजार समितीच्या सचिवपदी वाबळे कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी किशोर काळे यांना हजर करुन घेण्याच्या पणन मंत्रालयाच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच स्थगिती दिली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालामुळे बाजार समितीच्या सचिवपदी साहेबराव वाबळे हेच कायम राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.  श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल व डिझेल उधारीवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भक्तांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती देवीच्या यात्रेनिमित्त गंगाजल आणण्यासाठी गेलेल्या कावड नेणाऱ्या भक्तांना शहरातील सिंधी मंदिरासमोर मारहाण झाल्याने राहुरी तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे. अशा प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गारपिटीसह अवकाळी पाऊस ! आदिवासी बांधवांच्या …

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या पाणलोटाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. यावेळी जोरदार वाराही वाहत होता. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरांची कौले उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात उसाची पळवापळवी सुरू ! मजुरांअभावी शेतकरी चिंतेत

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाने ओढ दिल्याने शेवगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे धरण परिसर क्षेत्रात उसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यंदा क्षेत्र घाटल्याने उसाची पळवापळवी सुरू झाली आहे. ऊस दराबाबत संभ्रमावस्थेत असलेला शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या कमतरतेने चिंतेत आहे. शहरटाकळी, ढोरसडे, अंत्रे येथील शेतकऱ्यांचे उसाचे पीक मजूर व साखर साखर कारखान्याच्या … Read more