Manoj jarange Patil : आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळालं असतं तर जगाच्या पाठिवर मराठा सगळ्यात श्रीमंत…

Manoj jarange Patil

Manoj jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सुरु केलेला संघर्ष आता अंतिम टप्यात आहे, मराठ्यांच्या तरुणांना आयुष्याची भाकरी मिळून द्यायची आहे. आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी एक इंचही मागे हटणार नसून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारी (दि.२३) रोजी झालेल्या मराठा आरक्षणांच्या विराट … Read more

Agriculture News : ऊसतोड मजुरांची संख्या घटली ! साखर कारखान्यांना यंदा ऊसासह मजुरांची टंचाई

Agriculture News

Agriculture News : साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होऊन महिना होत आला असला तरी साखर कारखान्यांना दैनंदिन पूर्ण क्षमतेने ऊस गळीत करणे ऊस तोडणी मजुरांअभावी अडचणीचे ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसत आहे. मजुरांअभावी अशी परिस्थिती ओढवली आहे, असे कारखाना व्यवस्थापनाचे मत आहे. यंदा … Read more

Mula Dam Water : मुळा धरणाच्या लाभक्षेत्राचे शेती सिंचनाचे एक आवर्तन घटणार !

Mula Dam Water

Mula Dam Water : नगरच्या भंडारदरा व नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले असून राहुरीच्या मुळा धरणातून रविवारी, २६ नोव्हेंबरला पाणी सोडण्याची तयारी पूर्ण झाली. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक येथील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्याने पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुळा धरणातून पाणी सोडण्याची तयारी शनिवारपासून … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे होणार !

Maharashtra News

Maharashtra News : केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयही ५८ ऐवजी ६० वर्षे करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवली आहे. हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचेही शिंदे यांनी म्हटल्याचा दावा राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी शिंदेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक … Read more

Benefits Of Tomato Juice : सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूस पिण्याचे 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे, वाचा…

Benefits Of Tomato Juice

Benefits Of Tomato Juice : भारतातील प्रत्येक घरात टोमॉटो आढळतो, प्रत्येक भाजीसाठी टोमॉटोचा वापर केला जातो. टोमॅटोचे सेवन आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जाते. टोमॅटोचे सेवन अनेक आरोग्य समस्यांवर मात करते. आज आपण टोमॅटोच्या फायद्यांबद्दलच जाणून घेणारआहोत. चला तर मग… भाज्यांना चव देण्यासाठी असो किंवा आपली आवडती चटणी बनवण्यासाठी, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात … Read more

Amazing Benefits of Paneer : पनीर खाण्याचे चमत्कारिक फायदे, जाणून घ्या…

Amazing Benefits of Paneer

Amazing Benefits of Paneer : पनीर खायला कोणाला आवडत नाही. जवजवळ भारतातील प्रत्येक हॉटेलमध्ये हा पदार्थ आढळतो, आणि भारतीयांना देखील पनीर खायला खूप आवडते. हॉटेल मध्ये जेवायला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या टेबलावर पनीर आढळते. पनीर खायला जेवढे चविष्ट आहे, तेवढेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पनीर शाकाहारी लोकांना खायला खूप आवडते. पनीर खाल्ल्याने शरीरातील … Read more

Negative Effects of Sugar : तुम्हालाही जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय आहे?; होऊ शकता ‘या’ जीवघेण्या आजारांचे शिकार !

Negative Effects of Sugar

Negative Effects of Sugar : भारतातील प्रत्येक घरत सारखेचा मोठा वापर केला जातो. तसेच भारतीय लोकांना सारखेने बनलेले पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात खायला आवडतात. पण साखर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? किंवा जास्त प्रमाणात साखर खाणे आपल्यासाठी चांगले आहे का? असे प्रश्न अनेकांना पडतात. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. जवळजवळ … Read more

5 Years Predictions : पुढील पाच वर्षात कराल खूप प्रगती, शनी आणि बुधाचे असतील विशेष आशीर्वाद !

मिथुन

5 Years Predictions : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांचा मानवी जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ग्रहांच्या स्थितीनुसार माणसाचे भविष्य सांगितले जाते. नऊ ग्रहांपैकी प्रत्येक ग्रह कोणत्या न कोणत्या राशीशी संबंधित आहे. म्हणूनच जेव्हा ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीवर तसेच माणसाच्या जीवनावर दिसून येतो. ग्रहांच्या स्थितीनुसार आज आम्ही तुम्हाला मिथुन राशीच्या … Read more

जायकवाडीसाठी मुळा, भंडारदरा मधून किती टीएमसी पाणी जाणार? मुळातून शेतीसाठी आता किती आवर्तने कमी सोडली जाणार? पहा सर्व माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास अखेर सुरवात झाली. नाशिक मधील दारणा व नगरमधील निळवंडे मधून सध्या पाणी सोडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरण समुहातून ५.४६ टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडले जाणार आहे. यामध्ये मुळा धरण समुहातून २.१० टीएमसी, भंडारदरा-निळवंडे समुहातून ३.३६ पाणी सोडले जाईल. भंडारदरा समुहातून शनिवारी (२५ नोव्हेंबर) १०० क्युसेकने पाण्याचा … Read more

Budh Gochar : डिसेंबरमध्ये बुध चालणार उलटी चाल, ‘या’ 3 राशी होणार मालामाल…

Budh Gochar

Budh Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो, माणसाचे भविष्य ग्रहांच्या स्थितीनुसार सांगितले जाते. 9 ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली रास बदलतात ज्याचा चांगला आणि वाईट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. म्हणूनच ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते. अशातच डिसेंबर महिन्यात बुध उलटी चाल चालणार असल्याने काही राशींवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! महिला सरपंचाला अटक, केला २१ लाखांचा गफला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसात राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घडामोडी घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील सरपंच महिलेला लाच घेताना अटक केली होती. आता पुन्हा एकदा श्रीगोंदे तालुक्यातून एक मोठी बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच धनश्री अर्जुन करनोर याना अटक करण्यात आली आहे. त्यांनी २१ लाख २३ हजार … Read more

Rajyog 2023 : 30 वर्षांनी अद्भूत योग ! ‘या’ 3 राशींना होईल फायदा, आर्थिक लाभाची दाट शक्यता !

Rajyog 2023

Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार माणसाचे भविष्य सांगितले जाते. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा चांगला आणि वाईट परिणाम इतर 12 राशींच्या लोकांवर दिसून येतो. तसेच ग्रहांच्या हालचालीनुसार काही राजयोग देखील तयार होतात. जे काही राशींसाठी खूप शुभ सिद्ध होतात. प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर … Read more

‘त्या’ प्रकरणावरून विखे पिता-पुत्रांची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली? गौप्यस्फोटानंतर राजकीय चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या अहमदनगर मधील राजकारण चांगलेच तापले आहेत. राजकीय आरोपांनी सगळी दिवाळीफराळे गाजली. या आरोपांना काही पक्षीय बंधने आहेत असेही नाही. विरोधक एकत्र येतायेत आणि स्वपक्षियांवर टीका करतायेत अशी सध्याची स्थिती आहे. सध्या शहरात भाजप खा. सुजय विखे, भाजप माजी आमदार कर्डीले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप हे एका बाजूने व बाकी सगळे … Read more

भारी ! आता लक्झरियसच नाही तर ‘या’ तीन स्वस्तातल्या कार मध्ये देखील आहे ADAS टेक्नलॉजी, जाणून घ्या…

भारतीय बाजारपेठ ही जगातील तिसरी सर्वात मोठी कार बाजारपेठ मानली जाते. मागील काही दिवसांचा जरी तपशील पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल की विविध कमान्यांच्या हजारो कार विक्री झाल्या आहेत. विविध गोष्टींमुळे आता कार घेणे देखील सोपे झाले आहे. आता अनेक कंपन्या आपल्या सेफ्टी, सुरक्षा बाबतीत काळजी घेत असून कार च्या सेफ्टीसाठी विविध गोष्टी इन्क्लुड करत … Read more

फक्त 25 हजारांत करता येतो मत्स्यपालनाचा व्यवसाय ! केंद्र सरकार करतंय ७५ टक्के मदत, जाणून घ्या..

Business Ideas

Business Ideas : सातत्याची महागाई, नोकरीमधील कटकट, पैशांची कमतरता याला जर तुम्ही कंटाळले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे काम करेल. याठिकाणी आम्ही तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. जास्त पैसे न गुंतवता तुम्ही यातून चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे शासन देखील यासाठी तुम्हाला मदत करेल. तुम्ही 25 हजार रुपये गुंतवून … Read more

रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेल्या अभ्युदय बँकेचा अहदनगरसह देशभर पसरला आहे व्यवसाय ! कशी झाली होती सुरवात ? कारवाईनंतर गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरसह महाराष्ट्रभर सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अभ्युदय सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे. या बँकेचे संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमला आहे. या कारवाईनंतर गुंतवणूकदारांतही खळबळ उडाली आहे. अभ्युदय बँकेवर कारवाई का झाली? कोणते निर्बंध लादले आहेत? आर्थिक व्यवहार आता होतील का? गुंतवणूकदारांच्या पैशांवर काय … Read more

पुणे जिल्ह्यातून एक लाख ३ हजार ७४४ कुणबी नोंदी संकेतस्थळावर

Maharashtra News

Maharashtra News : मराठा-कुणबी, कुणबी- मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू असून, त्यानुसार आतापर्यंत पुणे शहरासह जिल्ह्यातील तब्बल २३ लाख पाच हजार ५७ कागदपत्रांपैकी एक लाख ३ हजार ७४४ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी https://pune.gov. in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. शिंदे … Read more

…तर तीन दिवसांचा आठवडा ! बिल गेट्स यांनी सांगितलं…

Marathi News

Marathi News : कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जगभरात कुतूहल कमी आणि भीतीच जास्त निर्माण केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एकूणच मानव जातीवर आक्रमण करून त्याला निष्क्रिय करेल, असेही तारे तोडले जात आहेत. मात्र, मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि संगणक जगतातले तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता फायद्याचीच ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कर्मचारी किंवा कामगारांची ताकद … Read more