Parner News : मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करा

Parner News

Parner News : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी खडकवाडीच्या सरपंच सौ. शोभा शिंदे यांनी उपअभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मांडओहळ धरणावर अनाधिकृत उपसा योजनांचे जाळे पसरले असून, पाणीपरवानगी एकाच्या नावावर घेऊन पुढे तो बागायतदार इतर शेतकऱ्यांना परस्पर फाटे फोडून पाणी विकतो, त्याची … Read more

पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करा ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी यावर्षी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरीपाची पिके पावसाअभावी जळून गेली. रब्बी पिकांची पेरणी नाही. सध्या चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत सामावेश करून दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आमदार मोनिका … Read more

इंदुरीकर महाराज आलेच नाहीत ! आता जामीन मिळवण्यासाठी…

Maharashtra News

Maharashtra News : अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे काल बुधवारी दि.८ रोजी येथील न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याने इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात २०२० साली पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन … Read more

संगमनेर कारागृहातून चार कैदी गज तोडून फरार ! पोलीस दलात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून ‘चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर र गुन्ह्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. बुधवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने … Read more

महाराष्ट्रातील बळीराजाची दिवाळी होणार गोड ! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार…

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी ७३ लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार … Read more

कार साठी कर्ज घ्यायचंय ? ‘या’ तीन बँक देतायेत सर्वात स्वस्त कार लोन, पहा डिटेल्स

स्वत:चे घर आणि स्वत:ची गाडी असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व ज्यांकडे पैशांचे बजेट कमी आहे ते लोक बँकांकडून कर्ज घेतात. जर तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायचं असेल तर कोणती बँक सर्वात कमी व्याज दर देते किंवा कोणत्या बँकसानाचा व्याजदर किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे. आजकाल बँका ग्राहकांना खूप … Read more

Malabar Gold : कधीकाळी विकायचा मसाले, कंपनी बुडाली जिद्द न हारता सुरु केला दुसरा व्यवसाय, आज हजारो कोटींचा आहे टर्नओहर

जिद्द चिकाटी असेल तर असाध्य ते साध्य करता येते अशी एक म्हण आहे. एखाद्या व्यवसायात किंवा स्टार्टअप मध्ये अपयश आल्यास खचून न जाता मार्केट रिसर्च जर केले तर मनुष्य खूप मोठे ध्येय गाठू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे मलबार गोल्ड. हा आजच्या काळातील नावाजलेला ब्रँड आहे. त्याचे संस्थापक एम.पी. अहमद हे आहेत. त्यांनी आज जे … Read more

फोरव्हीलर घ्यायचा विचार आहे? Honda City व Amaze वर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट

सध्या दिवाळीचा हंगाम सुरु आहे. या काळामध्ये खरेदीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. अनेक लोक या काळात प्रचंड खरेदी करत असतात. याचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या विविध ऑफर देत असतात. याच पार्श्वभूमीवर आता Honda ने देखील जबरदस्त डिस्काउंट ऑफर आणली आहे. आपल्या Honda City व Amaze वर बम्पर डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर New City … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खरेदीच्या बहाण्याने आले अन लाखोंचे दागिने लुटून नेले

अहमदनगर शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी आली आहे. शहरातील एका ज्वेलरी शॉपमध्ये लुटमारीची घटना घडली आहे. शहरातील वर्मा ज्वेलर्स दुकानातील चोरीची घटना ताजी असतानाच आता नगर शहरातील कल्याण ज्वेलरी शॉपमधून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घ डली आहे. सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पूजा शाम जगताप (वय 33 … Read more

दुष्काळी भागाला पाणी मिळू शकल्याने या भागातील शेती व्यवसायाला स्थैर्य मिळेल – डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रूक येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्रंथतुला करण्यात येऊन ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. निमित होते दिपावली सणाच्या साखर वाटप कार्यक्रमाचे. साखर वाटप कार्यकर्माचे औचित्य साधून गावातील सिताराम शेळके आणि बापुसाहेब शेळके यांनी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा संच एकत्रित करून निळवंडे कालव्यांना आलेले पाणी तसेच भक्तीपीठ ते शक्तीपीठ या … Read more

बबनरावांनी टाकलेली कौतुकाची थाप विसरू शकणार नाहीः आ. थोरात

Maharashtra News

Maharashtra News : सन १९८५ ला जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा स्व. बबनराव ढाकणे यांनी मला बोलवून घेत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती. हे मी कधीही विसरू शकणार नाही. विधिमंडळात काम करताना त्यांचे मार्गदर्शन नेहमी मला लाभले. त्यांच्या प्रखर भाषणांमुळेच मी भारावून जायचो, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जुन्या … Read more

पाथर्डी -शेवगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करू टँकर, चाराडेपो व रोजगार हमीचे कामे सुरु करावीत, अशी मागणी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे केली आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर न केल्यास वसंतराव नाईक चौकात आमरण उपोषणाचा इशारा दौंड यांनी दिला आहे. मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ! दिवसा ऊन पहाटे व रात्री थंडी….

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सोसावा लागला; परंतु गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाल्याने गुलाबी थंडीची चालूल लागली आहे. रात्रीच्या तापमानात घट झाल्याने पहाटे अल्हाददायक थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा ऊन पहाटे व रात्री थंडी असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने … Read more

नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष पोहोचला न्यायालयात !

Maharashtra News

Maharashtra News : नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि डॉक्टर आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. मात्र राज्य सरकारसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व … Read more

Ahmednagar Politics : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४५ प्लस खासदार निवडून येणार – माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राहुरी तालुका विधानसभा मतदार संघातील विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली गेली असल्यामुळे मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचा झेंडा फडकविला आहे. मी आमदार नसतानाही जनतेच्या सुख दुःखामध्ये व विकासाच्या योजना गाव पातळीवर घेऊन जाण्याचे काम करत आहे. राज्यातील महायुतीचे सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाच्या … Read more

Jayakwadi Dam : तोपर्यंत सरकारला नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडता येणार नाही…

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : नाशिक व नगर जिल्ह्यातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी पुढील ५डिसेंबरला ठेवली आहे. कालबाहय झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र … Read more

मतदारांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू न देता विकासकामे मार्गी लावावीत – खासदार सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News  : वडगाव गुप्ताच्या सर्वांगिण विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही भाजपचे खासदार सुजय विखे यांनी दिली. वडगाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांचा खा. विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्कारप्रसंगी खा. विखे यांनी विकासाबाबत सूतोवाच केले. यावेळी सरपंच सोनुबाई विजय शेवाळे, … Read more

Ajab Gajab News : ह्या नदीचे पाणी कोळशापेक्षाही काळे

Ajab Gajab News

Ajab Gajab News : इतिहास साक्षी आहे की आजवर विकसित झालेल्या मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसित झाल्या आहेत. कारण नद्या या आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे त्या प्रदूषित होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक मानवाची आहे. जगभरामध्ये काही लांब तर काही रुंद पात्राच्या अनेक नद्या आहेत. पण आज आपण या नदीबाबत जाणून घेणार आहोत, त्या नदीचे … Read more