कोरोनामुळे शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांचे होतेय मोठे आर्थिक नुकसान…
अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनच्या आदेशामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे भाजीपाल्यासह फळविक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. भाजीसह फळांचे दरही कोलमडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने तो हवालदिल झाला आहे. शेतात काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला, फळे तसेच इतर सर्वच शेतमाल कवडीमोल किंमतीला विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी … Read more