संपूर्ण नगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटणार – महापौर बाबासाहेब वाकळे
अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- अहमदनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे कोणत्या प्रभागांमध्ये दोन दिवसानंतर तर कोणत्या प्रभागांमध्ये चार दिवसानंतर पाणी सुटते हा प्रश्न लवकरात लवकर सुटणार आहे व येणाऱ्या काळात आम्ही लाईट पाणी रस्ते व नागरी सुविधा तत्पर देणार व उपनगर असलेल्या सावेडी परिसरात वाढणारी लोकसंख्या पाहता अनेक … Read more