अस्तव्यस्त वाहनांमुळे अपघाताला मिळतेय निमंत्रण
अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शासनाने घालून दिलेले नियमांची पायमल्ली करण्याचे जणू वतःच नागरिकांनी घेतले असल्याचे नेहमी दिसून येते. नो पार्किंग म्हंटले कि तिथेच वाहने उभी करणार, तसेच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडवणार यामुळे वाहतूक कोंडी होऊन परिणामी अनेकदा अपघाताला देखील सामोरे जावे लागते असतं, एडव्हें होऊनदेखील बेजबाबदार नागरिकांमध्ये सुधारणा होईना असेच चित्र सध्या नेवासा … Read more