शाळा होणार सुरु …मुख्यमंत्री म्हणाले ‘त्या’ पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये…
अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेऊन राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री … Read more