पंचनामे करण्यात वेळ न घालता निकषाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आमदार मोनिका राजळे
अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. या सर्व पूर परिस्थीतीमुळे व अती पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल, फळबाग, घरे, संसार उपयोगी साहित्य, दुभती जनावरे, पाण्याखाली जावून मोठी हानी झालेली आहे. अनेक जिल्ह्यातील गावे जलमय होऊन गावांचे शिवार पाण्याखाली जावून, यात खरिपाची पिके, ऊस, फळबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. … Read more