केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी – मंत्री बाळासाहेब थोरात
अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदा मान्सूनने व परतीच्या पावसाने मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसलेला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली असुन या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहीती महुल मंत्री … Read more